आदिवासींची यशोगाथा..तरूणाचा नवा आदर्श

Last Updated: Tuesday, January 21, 2014, 11:03

येवल्यात मत्स्यशेतीनं चमत्कार घडवलाय. सहा महिने उदरनिर्वासाठी स्थलांतर करणा-या आदिवासींच्या जीवनात बदल घडवलाय. कसा झालाय हा चमत्कार पाहूया आदिवासींची ही यशोगाथा.

एकट्या यवतमाळमध्ये ३००हून अधिक कुमारी माता

Last Updated: Thursday, December 26, 2013, 21:17

दिल्ली-मुंबईसारख्या महानगरांमध्ये महिला-मुलींवर होणारे बलात्कार आणि अत्याचाराने सरकार हादरते... मग यवतमाळच्या दूर्गम भागातील वासनेच्या शिकार झालेल्या ३०० हून अधिक आदिवासी तरुणींबाबत कुणीच का बोलत नाही?

आश्रमशाळांचं धक्कादायक वास्तव, ७९३ विद्यार्थ्यांचा मृत्यू

Last Updated: Friday, December 20, 2013, 22:37

राज्यातल्या आदिवासी आश्रमशाळांचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. गेल्या दहा वर्षांत तब्बल ७९३ विद्यार्थ्यांचा विविध कारणांनी मृत्यू झाला आहे. खुद्द आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांनीच ही माहिती दिलीये.

सातपुड्यातल्या आदिवासींचं अस्तित्वच नष्ट होणार?

Last Updated: Saturday, November 9, 2013, 12:14

नर्मदा नदीतलं पाणी तापीच्या खोऱ्यात आणण्यासाठी सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये सात बंधारे निर्माण करण्याची योजना जलसंपदा विभागानं तयार केलीय.

स्वातंत्र्यांनंतर प्रथमच 'त्यांची' दिवाळी!

Last Updated: Saturday, November 2, 2013, 20:57

मुंबईतल्या आदिवास्यांना स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच वीज कनेक्शन मिळालयं. दिवाळीच्या दिवशी वीज आल्यानं आदिवासींनी दिपोत्सवाचा खरा आनंद साजरा केलाय.

आदिवासी मोखाड्यात बांधणार हॉस्पिटल, उद्धव ठाकरेंची घोषणा

Last Updated: Sunday, October 27, 2013, 09:18

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल ठाणे जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील खोडाळा परिसराचा दौरा केलाय. या दौऱ्यात त्यांनी शिवसेनेतर्फे मोखाडा तालुक्यात सुरु असलेल्या कुपोषित बालक आणि गरोदर मातांच्या आरोग्य तपासणी कार्यक्रमाचा आढावा घेतला. शिवाय कुपोषित बालकं त्याच्या मातांना मिठाई,साडी चोळी वाटपही केली.

मुंबईतही समस्या कुपोषणाची!

Last Updated: Tuesday, August 13, 2013, 18:29

आदिवासी भागात कुपोषित मुलं आढळणं, हे काही आपल्याला नवं नाही. पण आता आदिवासी भागात नाही तर चक्क देशाच्या आर्थिक राजधानीत... मुंबईत एक दोन नाही तर तब्बल ३० कुपोषित बालकं आढळली आहेत.

सुंदर मुलींवर RSSची वाकडी नरज - काँग्रेस

Last Updated: Wednesday, July 31, 2013, 12:55

मध्यप्रदेशमधील काँग्रेस नेता मुखिया कांतीलाल भूरिया यांनी राष्ट्रीय स्वंय सेवक संघावर खळबळजनक आरोप केलाय. सुंदर मुलींवर RSSची वाकडी नरज असते. RSSचे कार्यकर्ते सुंदर आदिवासी मुलींना उचलून नेऊन त्यांच्यावर अत्याचार करतात, असा गंभीर आरोप केला आहे.

एकाच मंडपात दोन तरूणींशी विवाह

Last Updated: Tuesday, June 25, 2013, 13:39

चक्क त्याने एकाच मंडपात दोन तरूणींशी विवाह केल्याची घटना उघड झाली आहे. उदयपूर जिल्ह्यातील चातरपुरा नावाच्या गावात हा प्रकाचक्क त्याने एकाच मंडपात दोन तरूणींशी विवाह केल्याची घटना उघड झाली आहे. उदयपूर जिल्ह्यातील चातरपुरा गावात हा प्रकार घडला.र घडला.

युवतींची लग्नाआधी व्हर्जिनिटी टेस्ट

Last Updated: Sunday, June 9, 2013, 16:13

मुख्यमंत्री कन्यादान योजनेअंतर्गत बैतूल जिल्ह्यातील चिंचोली ब्लॉकच्या हरदू गावात शुक्रवारी आयोजित केलेल्या सामूहिक विवाहच्या सोहळ्यात ३५० युवतींच्या व्हर्जिनिटी टेस्टचा मुद्दा समोर आला आहे

घटस्फोट घेण्याची विचित्र परंपरा

Last Updated: Friday, April 26, 2013, 16:11

मलायाच्या सुदूर जंगलीत वास्तव्य करणाऱ्या आदिवासींमध्ये घटस्फोट घेण्याची विचित्र परंपरा आहे. एखाद्याला स्वत:च्या पत्नीला घटस्फोट घ्यायचा असेल तर, त्याला आपल्या संपूर्ण समुहातील लोकांना निमंत्रित करावे लागते.

`आयपीएल` तुमच्यासाठी कायपण....

Last Updated: Tuesday, April 2, 2013, 16:12

चारशे वर्षातल्या भीषण दुष्काळामुळं आदिवासींवर भीक मागून खाण्याची वेळ आली असताना पुरोगामी महाराष्ट्रातच आयपीएलचा घाट घातला जातोय.

दुष्काळामुळे आदिवासी भिकेला...

Last Updated: Tuesday, April 2, 2013, 15:47

दुष्काळामुळं येवल्यातील तळवाडे, शिवाजीनगर आणि ममदापूर भागात रोजगार राहिलेला नाही. रोजगाराचं दुसरं साधन नाही.

आदिवासी मुलीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार

Last Updated: Thursday, January 31, 2013, 12:44

ठाणे जिल्ह्यातील वाडा तालुक्यात खरीवली इथं एका चौदा वर्षीय आदिवासी मुलीवर सामुहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे.

आदिवासींमध्ये बलात्काराची संकल्पनाच नाही- राणी बंग

Last Updated: Monday, January 21, 2013, 18:10

‘आदिवासी कधीही बलात्कार करत नाहीत’, असं वक्तव्य समाजसेविका राणी बंग यांनी केलं आहे. शांतीनिकेतन लोकविद्यापीठातर्फे भावनिक एकात्मता आणि कर्मयोगिनी पुरस्काराने राणी बंग यांना सन्मानित करण्यात आला. याप्रसंगी राणी बंग यांनी आपल्या भाषणात हे उद्गार काढले.

आश्रमशाळेत विद्यार्थ्यांचे हाल

Last Updated: Sunday, July 8, 2012, 13:17

मुरबाड तालुक्यातील शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे हाल सुरु आहेत. वीजही नाही आणि पाणीही नाही अशा दयनीय अवस्थेत 750 विद्यार्थी इथे शिक्षण घेत आहेत.

आदिवासी गावात ज्ञानगंगा...

Last Updated: Friday, June 29, 2012, 10:14

चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजुरा तालुक्यातलं आदिवासीचं एक दुर्लक्षित गाव म्हणजे कोलामगुडा... या गावातील रस्ते, वीज, पाणी आणि शिक्षण या मूलभूत समस्यांबाबत 'झी २४ तास'नं वारंवार आवाज उठवला. आता पुन्हा एकदा 'झी २४ तास'च्या पाठपुराव्याला यश मिळाल्यामुळं गावात ज्ञानगंगा वाहणार आहे.

होळी कसे साजरी करतात आदिवासी

Last Updated: Monday, March 5, 2012, 21:29

होळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे आणि त्याची जोरदार तयारी राज्यात अनेक ठिकाणी सुरु आहे. जळगावातल्या सातपुड्यातल्या आदिवासी भागात सध्या भोंगऱ्या बाजार भरला आहे, तर खानदेशात होळीनिमित्त घालण्यात येणाऱ्या साखरेच्या दागिन्यांनी बाजार फुलले आहेत.

आदिवासी नग्न नृत्याचा केंद्राने मागविला अहवाल!

Last Updated: Wednesday, January 11, 2012, 19:23

अंदमानच्या जंगलात राहणाऱ्या ‘जरावा’ या आदिवासी जमातीतील लोकांच्या गरीबीची थट्टा उडवली जात असल्याची गंभीर दखल केंद्र सरकारने घेतली असून या संदर्भातील अहवाल केंद्राने अंदमानच्या प्रशासनाकडे मागितला आहे.

अन्नासाठी नग्न नाच.. पर्यटकांचा हा कसला माज?

Last Updated: Wednesday, January 11, 2012, 12:06

अंदमानच्या जंगलात राहणाऱ्या 'जरावा' या आदिवासी जमातीतील लोकांच्या गरीबीची थट्टा उडवली जात आहे. या आदिवासींना पाहण्यास रोज हजारो पर्यटक येतात, या आदिवासींना नाचण्यास सांगितलं जातं. त्यांचा नग्नतेविषयी त्यांची मस्करी केली जाते.

पाचपुतेंनी केला आचारसंहितेचा भंग?

Last Updated: Friday, January 6, 2012, 17:08

आचारसंहिता आहे हे माहित असूनही आदिवासी विकास मंत्री बबनराव पाचपुतेंनी नाशिकमध्ये घोषणांचा पाऊस पाडला. विशेष म्हणजे राज्यमंत्री राजेंद्र गावीत यांनीही त्यांचीच री ओढली.