6.0 तीव्रतेच्या भूकंपानं दिल्ली, कोलकाता हादरलं

Last Updated: Wednesday, May 21, 2014, 23:57

उत्तर भारतासह पूर्व भारतात भूकंपाचे धक्के बसलेत. दिल्लीसह, बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगालमधल्या काही भागांमध्ये हे धक्के जाणवलेत. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ६ इतकी नोंदवण्यात आलीय.

रत्नागिरी जिल्ह्यात राजरोसपणे वाळू उपसा

Last Updated: Monday, May 12, 2014, 10:17

रत्नागिरी जिल्ह्यात सध्या राजरोसपणे वाळू उपसा सुरू आहे. या वाळू उपशाकडे महसूल प्रशासन गांभिर्याने बघत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय.

`तो` मलबा खरोखरच बेपत्ता विमानाचा?

Last Updated: Sunday, March 23, 2014, 10:15

हिंदी महासागरतील सुदूर दक्षिण भागात चीनच्या उपग्रहांना एका मोठ्या वस्तूचा शोध लागलाय. ही मोठी वस्तू म्हणजे मलेशियातील बेपत्ता विमानाचा मलबा असू शकतो. विमान तपासाचा आजचा तिसरा आठवडा सुरू आहे.

बेपत्ता मलेशिया विमानाच्या सहाय्यानं भारतावर हल्ल्याची शक्यता

Last Updated: Sunday, March 16, 2014, 12:37

`बेपत्ता मलेशिया एयरलाईस विमानाचे अपहरण करुन अपहरणकर्ते भारतावर पुन्हा एकदा ९/११ सारख्या हल्ला करतील` असं ट्वीट अमेरिकेचे माजी उपपरराष्ट्र मंत्र्यांनी केलंय.

हप्तेखोर नायब तहसीलदार, वाळू उपसा जोरदार

Last Updated: Monday, October 15, 2012, 18:25

राज्यभर वाळू उपसा बंद असताना जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेर तालुक्यातील नद्यांमधून उघडपणे वाळू उपसा सुरू आहे. विशेष म्हणजे नायब तहसीलदाराच्या हप्तेखोरीमुळं अमळनेर तहसील कार्यालयाचं पितळ उघडं पडलंय.

भीमानदीत अवैध वाळू उपसा

Last Updated: Friday, June 1, 2012, 20:38

सोलापूर जिल्ह्यात अवैध वाळूचे १० ते १२ ट्रक गावक-यांनी अडवले. मोहोळ तालुक्यातल्या अर्धनारी गावातल्या गावक-यांनी ही कारवाई केली आहे.

१८ वर्षं रखडली उपसा सिंचन योजना

Last Updated: Wednesday, May 23, 2012, 09:19

दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोटला वरदायिनी ठरणारी एकरुख उपसा सिंचन योजना गेल्या 18 वर्षांपासून रखडली आहे. अपुरा निधी आणि राजकीय उदासिनता ही यामागची मुख्य कारणं आहेत. 87 कोटींच्या योजनेचा खर्च आता 168 कोटींवर जाऊन पोहचलाय. तब्बल 46 गावांतील ग्रामस्थांचे डोळे या योजनेकडे लागले आहेत.

नद्या झाल्या वाळवंट, वाळू झाली सोनं

Last Updated: Friday, November 4, 2011, 08:24

जळगावात नद्या अक्षरश: वाळवंट बनल्या आहेत आणि वाळू म्हणजे सोनं झालं आहे. कारण वाळुचा अमर्याद उपसा केला जातो आणि प्रशासन असा वाळू उपसा करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करुन त्यातुनही कमाई करते. त्यामुळे नद्यांचा मोठा प्रश्न पुढच्या काळात उभा राहू शकतो अशी भिती व्यक्त केली जाते.