Last Updated: Saturday, October 6, 2012, 11:56
टॅक्सी आणि रिक्षावाल्यांची यापुढे भाडं नाकारलं अथवा प्रवाशांशी उद्धट वर्तन केलं तर त्यांच्यावर कारवाई होणार आहे. गैरवर्तन करणाऱ्या चालकांचा परवाना निलंबित करून दंडात्मक कारवाई करणाचा इशारा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला आहे.