Last Updated: Tuesday, February 14, 2012, 00:10
मुंबईचा महापौर हा महायुतीचाच होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. पण त्याच बरोबर बाळासाहेूबांनी त्यांच्या घराणेशाही विषय पुन्हा एकदा मांडला. पुन्हा पुन्हा बाळासाहेबांना त्यांच्या घराणेशाहीवर स्पष्टीकरण द्यावे लागत आहे.