ऊर्जेसाठी जैतापूर प्रकल्प गरजेचा - शरद पवार

Last Updated: Saturday, December 14, 2013, 15:18

कोकणात पर्यावरणपूरक उद्योगांची आवश्यकता आहे. अशा उद्योगांना ऊर्जा मिळण्यासाठी जैतापूरसारखे अणू ऊर्जा प्रकल्पच उपयोगी असतील, असं पवार म्हणालेत. कोकणात पर्यटन विकासासाठी महामार्ग तसंच जलमार्ग विकास होणे आवश्यक आहे असं पवार म्हणाले.

उद्योगमंत्री राणेंविरोधात गावकऱ्यांबरोबर विरोधकही मैदानात

Last Updated: Wednesday, September 18, 2013, 12:34

रत्नागिरीतल्या जैतापूर प्रकल्पाच्या संघर्षाची धार कमी होते न होते तोच आता आता कोकणात सी वर्ल्ड प्रकल्पावरून नवा वाद निर्माण झाला आहे. उद्योगमंत्री नारायण राणे यांच्याविरोधात आता गावकरी एकत्र आले आहेत.

शिवसेनेचं आणखी एक आंदोलन फसण्याच्या बेतात?

Last Updated: Tuesday, September 3, 2013, 19:00

जैतापूर अणुउर्जा प्रकल्पाविरोधातील आंदोलनात फूट पडल्यानं शिवसेनेच्या आंदोलनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. अलीकडच्या काळात शिवसेनेची अशी अनेक आंदोलनं फसल्यानं नेमकं पाणी कुठं मुरतंय याचीही चर्चा होऊ लागलीय...

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचा विरोध मावळला

Last Updated: Saturday, August 31, 2013, 09:55

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचा असलेला विरोध कमी करण्यात उद्योगमंत्री नारायण राणे यांना यश आलंय. प्रकल्पाचा विरोध करणाऱ्या जनहीत सेवा समितीमध्ये फूट पडलीय.

जैतापूर पुन्हा एकदा पेटणार?

Last Updated: Wednesday, April 10, 2013, 10:42

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात स्थानिक ग्रामस्थ पुन्हा एकवटलेत. आज प्रकल्पग्रस्तांनी याच मुद्यावर पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिलीय. त्यामुळे पुन्हा एकदा प्रकल्पस्थळी तणावाचं वातावरण निर्माण झालंय.

जैतापूर प्रकल्पग्रस्तांना हेक्टरी २२.५ लाख

Last Updated: Tuesday, February 12, 2013, 13:13

कोकणातील राजापूर येतील जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या जागेसाठी प्रकल्पग्रस्तांना हेक्टरी २२.५ लाख रूपये रक्कम देण्यात येणार आहे. याबाबत उद्योगमंत्री नारायण राणे यांनी पाठपुरावा केला.

जैतापूर प्रकल्पाचे काम फेब्रुवारीनंतर

Last Updated: Tuesday, October 30, 2012, 19:19

कोकणातील राजापूर तालुक्यातील जैतापूर अणुऊर्जा प्रकत्पाचे काम फेब्रुवारीनंतर सुरु होणार असल्याचं अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. आर के. सिन्हा यांनी स्पष्ट केले आहे. अणु ऊर्जा प्रकल्पाचे काम सुरु होण्यास आता कुठलाही अडथळा नसल्याचे ते म्हणाले.

आंदोलनाची ठिणगी पुन्हा पेटली...

Last Updated: Wednesday, June 13, 2012, 12:40

जैतापुरात अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात आंदोलनाची थिनगीनं पुन्हा एकदा पेट घेतलाय. शिवसेनेच्या मदतीनं स्थागिक ग्रामस्थांनी प्रकल्पस्थळी घुसून सामूदायिक शेती आंदोलन सुरू केलंय. हजारो प्रकल्पग्रस्त आपल्या जनावरांसह रस्त्यावर उतरलेत.

जैतापुरात शिवसेना करणार अनोखं आंदोलन

Last Updated: Wednesday, June 13, 2012, 08:08

जैतापूर प्रकल्पाचा विषय गेल्या काही दिवसांपासून थंड असतानाच ऐन पावसात शिवसेनेच्या मदतीने स्थानिक ग्रामस्थांनी आज अनोखं आंदोलन जाहीर केलंय. प्रकल्पस्थळी घुसून सामुदायिक शेती आंदोलन करण्यात येणार आहे.

सेनेची जैतापूर विरोधात संपर्क यात्रा

Last Updated: Sunday, March 11, 2012, 15:54

जैतापूर अणू उर्जा प्रकल्पाविरोधात शिवसेना परत एकदा रस्त्यावर उतरली आहे. शिवसेनेने आज त्यासाठी जनसंपर्क यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. आंदोलक या यात्रेच्या माध्यमातून जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहेत.

जैतापूर प्रकरणी डॉ. काकोडकरांना सेनेचा इशारा

Last Updated: Monday, February 27, 2012, 16:45

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पावर जाहीर बोलू नका असा धमकीवजा इशारा ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांना शिवसेनेनं दिला आहे. शिवसेनेच्या इशाऱ्यानंतर काकोडकरांनी जैतापूर विषयावर बोलणं टाळलं आहे.

प्रकल्प 'जैतापूर', ठेवा महाराष्ट्रापासून दूर!

Last Updated: Thursday, December 1, 2011, 04:59

जैतापूर प्रकल्पग्रस्तांच्या पाठिशी शिवसेना सदोदित उभी राहिली, याचा पुनरुच्चार शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केलाय. तर जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित असल्याचं मत अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष अनिल काकोडकर यांनी म्हटलंय.

नारायण राणेंची कोलांटउडी, ऊर्जा प्रकल्प नकोत

Last Updated: Friday, November 4, 2011, 04:54

नारायण राणेंनी आपली भूमिका बदलत यापुढे औष्णिक ऊर्जा प्रकल्पांना विरोध करणार असल्याचं सांगितलंय.

नारायण राणेंचा अजित पवारांवर 'प्रहार'

Last Updated: Saturday, November 5, 2011, 13:25

राज्यातलं वीज संकटावरुन विरोधकांकडून राष्ट्रवादीचे नेते आणि ऊर्जामंत्री अजित पवारांवर टीका होत असतानाच आता उद्योगमंत्री नारायण राणेंनीही अजितदादांवर प्रहार केलाय.

वीज प्रश्ना प्रकरणी सरकार गंभीर

Last Updated: Saturday, October 22, 2011, 15:04

अनंत गाडगीळ
महाराष्ट्राला गेले काही दिवस भेडसावणाऱ्या वीज तुटवड्या मागे अनेक कारणे आहेत. ओरिसातील पूर परिस्थितीमुळे तेथील खाणीतील कोळसा ओला झाला आहे आणि तिथे पंपिंगद्वारे पाण्याचा उपसा करण्यात येत आहे.

'दाटे' अंधाराचे जाळे

Last Updated: Saturday, October 22, 2011, 15:06

दिवाकर रावते
महाराष्ट्राला उतरती कळा लागलीए. असचं म्हणावं लागेल, जनतेची होणारी ससेहोलपट आता पाहावत नाही. माझा महाराष्ट्रातील माणूस हा दयनीय अवस्थेत जगत आहे याचं दु:ख तर आहेच, पण वाईट या गोष्टीच वाटतं की आता त्यांची प्रतिकारशक्तीच नष्ट होत चालली आहे.