Last Updated: Saturday, May 5, 2012, 14:52
दहशतवाद्यांविरुद्ध लढाई ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे या लढाईला सर्व राज्यांच्या सरकारच्या सहयोगाची गरज आहे. केंद्रीय दहशतवाद विरोधी केंद्राची (एनसीटीसी) स्थापना म्हणजे केंद्र विरुद्ध राज्य असे नाही, असे मत पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी शनिवारी येथे व्यक्त केले.