Last Updated: Tuesday, April 3, 2012, 10:33
रायगड जिल्ह्यात रोह्याच्या तहसीलदारांवर पिस्तुल रोखल्याचे पडसाद संपूर्ण कोकणात उमटू लागले आहेत. या घटनेमुळं ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.