अभिनेत्री अँजेलिना जोलीच्या सौंदर्याचे रहस्य

Last Updated: Tuesday, February 11, 2014, 13:26

हॉलिवू़डची प्रसिद्ध अभिनेत्री आता फिगर मेन्टेन करत नाही हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण हे खर आहे. `नॅशनल एनक्वायरर` नियतकालिकाने अभिनेत्री अँजेलिना जोलीच्या सौंदर्याचे रहस्य सांगितले आहे. ३८ वर्षीय अँजेलिना जोलीने तिच्या त्वचेचं रहस्य शेअर केलयं.

`राज ठाकरेंचा मुद्दा कोणी उचलला, केरळी धास्तावले`

Last Updated: Monday, April 1, 2013, 10:11

नोकरीमध्ये भूमिपुत्रांनाच प्राधान्य दिले गेलेच पाहिजे, ही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भूमिका प्रथमपासून राहिली आहे. ही भूमिका आता सौदी अरेबियात सुरू करण्यात आली आहे. तसा नवा कायदा गुरुवारपासून सौदीत राबविण्यात येत आहे. त्यामुळे सौदीमध्ये काम करणाऱ्या सात लाख केरळी कामगारांना रोजगारापासून मुकावे लागल्याने ते धास्तावलेत.

हिवरेबाजाराला आता `मुलीं`च्या भविष्याची चिंता नाही!

Last Updated: Tuesday, January 29, 2013, 12:03

स्त्री भ्रूण हत्येचा प्रश्न मोठ्या प्रकर्षानं गाजत असताना... अनेक ठिकाणी कचऱ्यात, नाल्यात स्त्री अर्भकं सापडत असताना हिवरेबाजार या गावानं लोकांसमोर एक नवीन आदर्श प्रस्थापित केलाय...

धुळ्यातील पीकपाणी

Last Updated: Thursday, August 16, 2012, 08:30

धुळे जिल्ह्यात कपाशीचं पोषण न झाल्याने आकस्मात मर रोगाचा प्रादुर्भाव सर्वत्र दिसून येतोय. या रोगाने जिल्ह्यात शेकडो हेक्टर कापूस नेस्तनाबूत केलाय. त्यामुळे कृषी विभागानं शेतक-यांच्या बांधावर जावून, प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रात्यक्षिक करुन दाखवली.

धान्य महागलं... तोंडात काय बोटं घालणार?

Last Updated: Thursday, August 9, 2012, 13:28

अन्नधान्यांच्या किंमतीत चांगलीच वाढ झालीय. साखर, ज्वारी, बाजरीचे दर चांगलेच वाढलेत. २५ टक्क्यांनी धान्य महाग झालेत. अजूनही पाऊस झाला नाही तर आणखी भाव वाढण्याची भीती व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

124 कोटींचा बेकायदेशीर धान्यसाठा जप्त

Last Updated: Friday, July 6, 2012, 13:12

उरणजवळच्या चिरनेरमधील खारपाटील गोडाऊनमध्ये अन्न व औषध प्रशासन विभागनं गुरुवारी धाड टाकली. यामध्ये बेकायदेशीरपणे साठवणूक केलेला सुमारे 124 कोटी 35 लाख रुपयांचा कडधान्याचा साठा जप्त करण्यात आलाय.

अन्नधान्याची सर्वाधिक नासाडी महाराष्ट्रात

Last Updated: Thursday, April 26, 2012, 21:20

देशात उत्पादित होणाऱ्या अन्नधानाची गोदामांमध्ये नासाडी होतेय. यात अन्नधान्याची सर्वाधिक नासाडी महाराष्ट्रात होत असल्याचा धक्कादायक अहवाल केंद्र सरकारनं दिलाय. आशिया खंडातील दुस-या क्रमांकाच्या मनमाडमधल्या गोडाऊनमध्ये अशीच नासाडी होत असल्याचं उघड झालं असून साठवणूक क्षमतेपेक्षा अधिक धान्य उघड्यावर पडून आहे.

रायगडमधील शेतकऱ्यांची फसवणूक

Last Updated: Wednesday, February 29, 2012, 15:21

रायगड जिल्ह्यात शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. एका व्यापाऱ्यानं जादा दराचं आमीष दाखवून शेतकऱ्यांकडून कोट्यवधींचं धान्य गोळा केलं. मात्र कुठलाही मोबदला न देता हा व्यापारी कुटुंबासह फरार झालाय. पोलिसांकडून काहीही कारवाई होत नसल्यानं शेतकरी संतापले आहेत.

निकृष्ट दर्जाच्या धान्याचा पर्दाफाश

Last Updated: Wednesday, November 23, 2011, 14:12

वसईच्या तामतलाव परिसरात रेशनिंग दुकानात निकृष्ट दर्जाचं धान्य पुरवलं जात असल्याचा पर्दाफाश झी 24 तासनं केला होता. त्यानंतर संतप्त महिलांनी या दुकानावर हल्लाबोल केला . त्यानंतर संतापलेल्या दि पिपल्स मध्यवर्ती सहकारी भांडाराच्या पदाधिकाऱ्यांनी पुरवठा निरीक्षकांनाच घेराव घातला.