`देव माझा यार... सरकार-मीडिया भुंकणारे कुत्रे`

Last Updated: Thursday, March 28, 2013, 14:03

स्वतःला संत म्हणवून घेणाऱ्या आसाराम बापूंनी मीडिया-सरकारचा उल्लेख ‘भुंकणारे कुत्रे’ असा केलाय. एव्हढंच नाही तर, देव आपला ‘यार’ आहे असं सांगणाऱ्या बापूंनी दुष्काळ पडलेल्या ठिकाणी आपण पाऊस पाडून चमत्कार घडवून आणू शकतो, असा दावाही केलाय.

होळी रे होळी : राज्यभर कोरडी होळी साजरी करण्यावर भर!

Last Updated: Wednesday, March 27, 2013, 13:59

राज्यभर धुळवडीचा रंगोत्सव सुरू आहे. मुंबईसह, पुणे, नागपूर, औरंगाबादमध्ये धुळवडीचा जल्लोष पाहायला मिळतोय. बहुतेक ठिकाणी जागृत नागरिकांनी पाण्याचा कमीत कमी वापर करण्याचा संकल्प अंमलात आणलेला दिसतोय. कोरडे रंग खेळून तरुणाईसह अबालवृद्धही या रंगोत्सवात न्हाऊन निघालेत..

भारत-पाकिस्तानात होळीचा उत्साह...

Last Updated: Wednesday, March 27, 2013, 13:47

देशात सर्वत्र धुळवडीची धूम आहे. काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत होळीचा उत्साह दिसून येतोय. हाच उत्साह भारताच्या सीमा ओलांडत पाकिस्तानातही दिसत आहे.

रंगाचा बेरंग !

Last Updated: Tuesday, March 26, 2013, 23:48

काही लोक पैशांसाठी घातक रसायनयुक्त रंगाची विक्री करतात

सावधान! फुगे माराल तर रंगाचा बेरंग...

Last Updated: Monday, March 25, 2013, 11:30

तुम्ही होळी खेळत असाल तर सावधान.... ‘होळी रे होळी... पुरणाची पोळी...’ अशा आरोळ्या देत होळी खेळली जाते. पण हे करीत असताना सावधान राहिले पाहिजे! रंगाचा बेरंग होईल. कारण धावत्या लोकलवर किंवा महिलांवर पाण्याने भरलेले फुगे आणि प्लॅस्टिकच्या पिशव्या माराल तर तुमची होळी बिन भाड्याच्या खोलीत म्हणजे जेलमध्ये काढावी लागेल.

मी पाण्याचा सदुपयोग केला- आसाराम बापू

Last Updated: Monday, March 18, 2013, 21:23

धुळवडीच्या नावाखाली आधी नागपूर आणि आज नवी मुंबई येथे लाखो लिटर पाण्याच्या नासाडी करणाऱ्या आसाराम बापूंनी वेगळीच भूमिका मांडली आहे. आपण पाण्याचा अपव्यय केलाच नाही, असा दावा आसारामबापूंनी केलाय.

आसाराम बापूंच्या भक्तांचा मीडियावर हल्ला

Last Updated: Monday, March 18, 2013, 18:41

नागपूरमध्ये आसाराम बापूंनी लाखो लिटर पाणी वाया घालवत धुळवड साजरी केली होती. या गोष्टीला झी २४ तास ने वाचा फोडल्यावर आसाराम बापूंच्या भक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

धारावीत रंगात बेरंग, १५० जणांना 'रंग'बाधा!

Last Updated: Thursday, March 8, 2012, 16:11

ऐन धुळवडीत मुंबईतल्या धारावीत 100हून अधिक जणांना रंगाची एलर्जी झालीय. सर्व रुग्णांना उपचारासाठी सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे धारावी परिसरात तणावाचे वातावरण आहे.