शिवसेनेच्या `शिवबंधना`वर अजित पवार म्हणतात...

Last Updated: Friday, January 24, 2014, 13:27

शिवसेनेच्या शिवबंधन सोहळ्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टीका केलीय. गंडेदोरे बांधून कार्यकर्ते टिकत नाही. बाळासाहेब नसतानाही शिवसेनेला त्यांचा आवाज ऐकवण्याची वेळ का आली? असा सवाल अजित पवारांनी उद्धव ठाकरेंना केलाय.

प्रतिज्ञा दिन : 'पुढचा पंतप्रधान भाजप-शिवसेनेचाच'

Last Updated: Thursday, January 23, 2014, 17:23

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी शिवसेनेचा `प्रतिज्ञा दिन` सोहळा मुंबईत पार पडतोय. यावेळी, खुद्द उद्धव ठाकरेंनी अनेक शिवसैनिकांनी आपल्या हाताने `शिवबंधन धागा` बांधला. तसंच यावेळी महिला सुरक्षेसाठी मोबाईल अॅप्लिकेशनही लॉन्च करण्यात आलं.

शिवसेनाप्रमुख आणि शिवबंधनाचा धागा!

Last Updated: Thursday, January 23, 2014, 17:15

शिवसेनाप्रमुखांचा जन्मदिन आणि आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आज प्रतिज्ञा दिन साजरा करत आहे.

शिवबंधन- शिवसेना कार्यकर्ते प्रतिज्ञाबद्ध होणार

Last Updated: Thursday, January 23, 2014, 17:13

‘शिवबंधन’ धागा मनगटावर बांधून लाखो शिवसेना कार्यकर्ते आणि शिवसेनाप्रेमी प्रतिज्ञाबद्ध होणार आहेत. प्रतिज्ञा दिन सोहळ्याला दुपारी २ वाजता सुरुवात होईल. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी सोमय्या मैदानावर प्रतिज्ञाबद्ध होणार आहेत.

बाळासाहेब ठाकरेंचा जन्मदिवस असेल ‘प्रतिज्ञा दिन’!

Last Updated: Monday, January 13, 2014, 10:58

२३ जानेवारी बाळासाहेब ठाकरेंचा जन्मदिवस... त्यांचा जन्मदिवस शिवसेनेकडून प्रतिज्ञा दिन म्हणून साजरा केला जाणारेय... त्यानिमित्त शिवसेनेकडून शक्तीप्रदर्शन करण्यात येणारेय.

आदर्श घोटाळ्यात चव्हाणांचं नाव हवंच; सीबीआय ठाम

Last Updated: Tuesday, April 2, 2013, 10:41

आदर्श प्रकरणात अशोक चव्हाण हेही एक प्रमुख आरोपी आहेत, असं प्रतिज्ञापत्र सादर करत सीबीआयनं मुंबई हायकोर्टात आदर्श प्रकरणातून चव्हाण यांचं नाव वगळण्यास आक्षेप घेतलाय.

'निवडून आल्यानंतर मी पक्ष सोडणार नाही'

Last Updated: Thursday, February 2, 2012, 12:14

मुंबई महापालिका निवडणुकांत उमेदवारी अर्ज भरतानाच सर्व पक्षांना बंडखोरीनं ग्रासल आहे. मात्र रामदास आठवलेंच्या रिपब्लीकन पक्षाला निवडणूकीनंतरच्या बंडाची भिती आहे. त्यामुळे निवडून आल्यानंतर कुणी पक्षांतर करू नये यासाठी तसं प्रतिज्ञापत्र लिहून घेण्याचं पक्षनेतृत्वानं ठरवलं आहे.