एका आईच्या दातृत्वाची ही हृदयस्पर्शी कहाणी…

Last Updated: Saturday, June 21, 2014, 08:28

मुंबईच्या माजी महापौर निर्मला सामंत प्रभावळकर यांनी आपली एकुलती एक १९ वर्षाची मुलगी गमावली. पण इतक्या कठीण प्रसंगातही या मातेनं मोठं दातृत्व दाखवलं

व्हिडिओ :`पोश्टर बॉईज`चा धम्माल ट्रेलर

Last Updated: Sunday, June 15, 2014, 15:53

समीर पाटील दिग्दर्शित पोश्टर बॉईज या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल वेबसाईट यू ट्यूबवर प्रदर्शित करण्यात आलाय.

‘जयजयकार’- तृतीयपंथीयाकडे पाहण्याचा दृष्टीकोण बदलणारा!

Last Updated: Saturday, June 14, 2014, 17:38

दिलीप प्रभावळकरांचा चित्रपट म्हटलं की, सर्वांनाच आनंद... गेल्या काही महिन्यांपासून दिलीप प्रभावळकरांच्या अभिनयाचा आस्वाद सगळ्यांना मिळतोय. नारबाची वाडी, पोस्टकार्ड आणि आजोबानंतर या शुक्रवारी प्रभावळकरांचा ‘जयजयकार’ हा सिनेमा रिलीज झालाय. चित्रपटाचं दिग्दर्शन शंतनू रोडे या तरुण लेखकानं केलंय. त्याचा हा पहिलाच चित्रपट आहे.

`पोस्टर बॉईज`मध्ये प्रभावळकरही धरणार ठेका!

Last Updated: Monday, May 12, 2014, 10:56

‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ या लोकप्रिय मालिकेतले ‘आबा’ आता आपल्याला चक्क ‘सिक्स पॅक्ज अॅब्ज’मध्ये दिसणार आहेत. इतकंच नाही, तर ते एका गाण्यावर ठेका धरतानाही आपल्याला दिसतील.

भारतीय वंशाचे नायपॉल ब्रिटनमध्ये 'प्रभावशाली'

Last Updated: Monday, January 27, 2014, 22:47

नोबेल पुरस्कार विजेते भारतीय वंशाचे लेखक व्ही. एस नायपॉल आणि शिक्षणासाठी लढा देणारी पाकिस्तानची मलाला युसूफजई यांचा समावेश ब्रिटनच्या ५०० सर्वाधिक प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत करण्यात आला आहे.

काँग्रेसला निर्मला सामंत यांचा घरचा आहेर, सोनिया-राहुल गांधी टार्गेट

Last Updated: Friday, December 27, 2013, 09:39

राज्य महिला आयोगाचं गठन न करणारं महाराष्ट्र सरकार महिलांच्या प्रश्नाविषयी असंवेदनशील असल्याचा हल्लाबोल करताना काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य निर्मला सामंत-प्रभावळकर यांनी टार्गेट केलं.

येवा नारबाची वाडी आपलीचं असा...

Last Updated: Thursday, September 19, 2013, 21:14

तुम्ही जर कोकणवासी असाल तर नारबाची वाडी तुम्हाला नक्कीच आपलंस करेल...आणि तुम्ही जर कोकणवासी नसाल...कोकणाशी दूर दूर संबंध नसेल तरीही ही नारबाची वाडी तुम्हाला आपलंस करेल....मनोज मित्रा यांच्या शज्जनो बागान या गाजलेल्या बंगाली नाटकावर आधारित आहे नारबाची वाडी हा मराठी सिनेमा...

राहू-शनि ग्रहांचा कसा आहे प्रभाव

Last Updated: Wednesday, June 5, 2013, 08:22

राहू आणि शनी ग्रहाच्या प्रभावा मानवी मनावर नेहमीच होत असतो... कधी कधी असं होतं की तुम्ही कुणाच्या घरी जाता पण तेथे 5 मिनिटापेक्षा जास्त काळ तुम्ही राहू शकत नाही.

हिलेरी-ओबामा : जगातील सर्वात प्रभावी स्त्री-पुरुष

Last Updated: Tuesday, January 1, 2013, 13:52

अमेरिकेमध्ये झालेल्या गॅलप सर्व्हेनुसार परराष्ट्रमंत्री हिलेरी क्लिंन या जगातील सगळ्यात जास्त प्रभावी महिला ठरल्या आहेत तर राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे जगातील सर्वात जास्त प्रभावी पुरुष म्हणून निवडले गेलेत.

फोर्ब्जवरही प्रभाव... मनमोहन सिंग आणि सोनियांचा

Last Updated: Thursday, December 6, 2012, 13:26

फोर्ब्स मॅग्झिननं प्रसिद्ध केलेल्या जगातल्या सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये पंतप्रधान मनमोहनसिंग आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींचा समावेश करण्यात आलाय. बराक ओबामांनी याही वेळेस प्रथम स्थानावर कायम आहेत.

नरेंद्र मोदी ओबामापेक्षा जास्त प्रभावशाली

Last Updated: Tuesday, April 3, 2012, 21:36

टाईम मॅग्झीननं केलेल्या सर्वेक्षणात गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामांपेक्षा अधिक प्रभावशाली असल्याचं स्पष्ट झालं आहे.

प्रशांत दामले शिकवणार अभिनय

Last Updated: Wednesday, January 11, 2012, 22:56

प्रसिद्ध अभिनेता प्रशांत दामले आता अभिनयाची शाळा भरवणार आहे. प्रशांत दामले फाऊंडेशन आणि शिक्षण प्रसारक मंडळाच्या संयुक्त विद्यमानं पुण्यामध्ये टी-स्कूलची स्थापना करण्यात आली आहे.

दिलीप प्रभावळकरांना गदिमा पुरस्कार जाहीर

Last Updated: Thursday, November 17, 2011, 16:20

ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना अत्यंत मानाचा समजला जाणार ‘गदिमा’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. लालन सारंग यांना ‘गृहिणी सखी सचिव’ तर शिक्षणतज्ञ रावसाहेब कसबे यांना ‘स्नेहबंध’ आणि मोनिका गजेंद्रगडकर यांना ‘चैत्रबन’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. गदिमा प्रतिष्ठानचे आनंद माडगुळकर यांनी एका पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. पुण्यात १४ डिसेंबर रोजी हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

भास्कर जाधव जरा सबुरीनं....

Last Updated: Wednesday, November 9, 2011, 06:34

निर्मला सामंत-प्रभावळकर
राज्यात आजही आघाडी सरकारचं राज्य आहे. आणि हे सरकार अतिशय उत्तम प्रकारे प्रशासनाचा कारभार पाहत आहे. राणे-जाधव वाद ही नक्कीच गंभीर बाब आहे. पण अशाप्रकारे वादविवाद केल्याने आघाडी काही बिघाडी होईल असं मला वाटत नाही.