रणजी ट्रॉफीमधून मुंबईचं आव्हान संपुष्टात

Last Updated: Saturday, January 11, 2014, 18:15

रणजी ट्रॉफीमधून मुंबईचं आव्हान संपुष्टात आलं आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राकडून मुंबईला पराभवाचा धक्का बसला आहे. क्वार्टर फायनलमध्ये महाराष्ट्राने मुंबईला ८विकेट्सने पराभूत करत सेमी फायनलमध्ये धडक मारली. रणजी इतिहासातील महाराष्ट्राकडून मुंबईचा हा तिसरा पराभव ठरलाय.

रणजी ट्रॉफीचा सामना रंजक वळणावर

Last Updated: Saturday, January 11, 2014, 08:56

रणजी ट्रॉफीमध्ये महाराष्ट्रविरुद्धच्या क्वार्टर फायनलच्या मॅचममध्ये मुंबईची टीम दुस-या इनिंगमध्ये 129 रन्सवरच ऑल आऊट झाली. मुंबईच्या एकाही बॅट्समनला महाराष्ट्राच्या बॉलर्सचा सामना करता आला नाही.

रणजी ट्रॉफी : पोवार 'राजस्थाना'तून...

Last Updated: Saturday, August 10, 2013, 20:02

ऑफ स्पिनर रमेश पोवार आगामी रणजी ट्रॉफी क्रिकेट सत्रात मुंबईकडून नव्हे तर राजस्थानकडून खेळणार आहे. पोवारनं राजस्थान क्रिकेट संघाबरोबर दोन वर्षांचा करार पक्का केलाय.

रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये मुंबई

Last Updated: Monday, January 21, 2013, 14:06

मुंबई टीमने ४४ व्या वेळी रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये धडक मारलीय. सेमी फायनलमध्ये सर्विसेसविरूद्ध इनिंगच्या आघाडीने विजय मिळवत मुंबईने फायनल गाठली.