एक बादली पाण्यात गावाला मिळते पाच तास वीज

Last Updated: Tuesday, May 6, 2014, 16:11

दररोज एक बादली पाणी टाका आणि पाच तास पुरेल एव्हढी वीज मिळवा... काय ऐकून थोडं अजब-गजब वाटतंय का? पण, राजस्थानमधील बासवाडामध्ये जीएसएसशी जोडले गेलेली जवळजवळ आठ गाव गेल्या दोन वर्षांपासून एक-एक करून बादलीभर पाणी टाकून वीज मिळवत आहेत.

भारतीय मानतात बलात्कार ही राष्ट्रीय समस्या - सर्व्हे

Last Updated: Wednesday, April 23, 2014, 08:17

बलात्कार ही घटना राष्ट्रीय गंभीर समस्या भारतीय मानतात, असे एका सर्व्हेने स्पष्ट केले आहे. पीव संशोधन केंद्राने याबाबत अभ्यास केला. त्यानंतर हा निर्ष्कष काढला आहे.

भारतातील ४ पैकी ३ कामकाजी महिलांना आरोग्य समस्या

Last Updated: Tuesday, March 11, 2014, 11:01

महिला एकाचवेळी अनेक कामं करतात.. त्या घर सांभाळतात सोबतच ऑफिसही... मात्र त्याचवेळेस त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. नुकताच असोसिएटेड चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (ASSOCHAM) यांनी केलेल्या सर्व्हेनुसार देशातील कामकाजी महिलांमधील प्रत्येकी ४ पैकी ३ महिलांना आरोग्याच्या समस्या आहेत.

थायरॉईडची लक्षणं आणि उपाय!

Last Updated: Wednesday, November 6, 2013, 14:37

पुरुषांच्या तुलनेत महिलांना शारीरिक आणि मानसिक ताण-तणावांचा सामना जास्त प्रमाणात करावा लागतो. धावपळीची जिवनशैली आत्मसात करणाऱ्या महिलांमध्ये थायरॉईड ही जणू काय सर्वसामान्य गोष्ट बनलीय.

चंद्रपूर जिह्यात संकट, कोरपना हादरला

Last Updated: Saturday, September 21, 2013, 11:20

आर्थिक दुर्बल घटकांसाठी डझनभर योजना आणि त्याची जोरदार प्रसिद्धी करूनही कुपोषणाची समस्या जैसे थेच असल्याचं दिससंय. चंद्रपूर जिल्ह्यातल्या कोरपना या अतिदुर्गम भागात कुपोषणाच्या समस्येने आरोग्य विभाग हादरलाय. आतापर्यंत ७ बालकांना कुपोषणाच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शांत झोप घ्या... मेंदूला कार्यरत ठेवा!

Last Updated: Wednesday, September 4, 2013, 14:33

आपल्याला योग्य वेळेपुरती शांत झोप घ्यायला हवी, असं नेहमी सांगितलं जातं. एका संशोधनातून आता हेच म्हणणं अधोरेखित केलंय.

पहा लैंगिक समस्येत का होतेय वाढ

Last Updated: Thursday, May 30, 2013, 10:09

लैंगिक समस्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे आढळून आले आहे. जगभरातील बहुतेक देशांतील पुरुषाच्याबाबतीत लैंगिक समस्येत वाढ झाल्याचे एका सर्वेक्षणातून दिसून आले आहे.

शरीरदोषांमुळे होणाऱ्या लैंगिक समस्या

Last Updated: Tuesday, May 21, 2013, 07:57

विवाहामुळे मुलींना अकाली शरीरसंबंधाला सामोरे जावे लागते. इजा होणे, अकाली गर्भधारणा, मैथुनाविषयी भीती, इ. दुष्परिणाम त्यामुळे होतात.

लैंगिक जीवनातील समस्या अनेक रोगांना निमंत्रण

Last Updated: Thursday, May 9, 2013, 09:45

शहरातले गजबजलेले आणि धावपळीतले जीवन जगत असताना, जे व्यावसायिक आणि कार्यालयीन दैनंदिनीत अडकून पडतात त्यांना स्वत:च्या कामभावनेसाठी वेळ मिळत नाही.

महिला आयोगाची दुर्दशा!

Last Updated: Sunday, April 21, 2013, 19:02

दिल्लीतल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेसाठी सर्वच राज्यांमध्ये विविध स्तरावर प्रयत्न करण्यात आले. मात्र राज्य महिला आयोगाला 2009 पासून अध्यक्षच नाही.

शांत झोप घ्या... अन् उत्साहानं कामाला लागा!

Last Updated: Wednesday, April 10, 2013, 08:20

खूप कंटाळा आलाय... अंग भरून आलंय... पण, डोळे मिटत नाहीत, झोप पूर्ण होत नाही... अचानक जाग येते... अशा कित्येक तक्रारींना अनेक जण सामोरे जात असतात. चला तर, आज पाहुयात... याच समस्यांवर काही सोपे उपाय..

... आणि इथं दुष्काळही हरला! (जागतिक जल दिन)

Last Updated: Friday, March 22, 2013, 09:08

मराठवाड्यातल्या औरंगाबाद जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर होत चाललीय. टँकरही पाण्याची समस्या सोडवू शकलेले नाहीत. अशा भीषण परिस्थितीत दौलताबाद ग्रामपंचायतीने जलफेरभरणाचा आगळावेगळा उपक्रम राबवून दुष्काळावर मात केलीय. जागतिक जल दिनी ‘झी २४ तास’चा हा खास रिपोर्ट...

मोबाईल बॅटरी चार्जिंगची समस्या आता विसरा!

Last Updated: Tuesday, March 12, 2013, 08:09

मोबाईलवर गेम खेळायला, चॅटींग करायला, गाणी ऐकायला खूप आवडतं... लांबच्या प्रवासात तर हे अॅप्लिकेशन्स नक्कीच सोबत करतात... पण, बॅटरी संपली तर? हा प्रश्न डोक्यात आल्यावर नाखुशीनंच सगळी अॅप्लिकेशन्स बंद करायला लागतात, होय ना! पण, आता मात्र ही काळजी करण्याची तुम्हाला गरज उरणार नाही.

आता महाराष्ट्रातील रेल्वे समस्या मार्गी?

Last Updated: Monday, March 4, 2013, 10:01

महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांबाबत फेरविचार व्हावा यासाठी शुक्रवारी सर्वपक्षीय खासदारांनी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची भेट घेऊन समस्या दूर करण्याची विनंती केलीय. यावेळी समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी दिले.

कलानगरीत नाट्यगृहांची दूरवस्था

Last Updated: Thursday, January 24, 2013, 13:24

महाराष्ट्रातल्या नाट्य, संगीत कला वाढीस लागण्यासाठी कलेचं भोक्ते आणि आश्रयदाते असलेल्या राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी रोमच्या धर्तीवर कोल्हापुरात पॅलेस थिएटरची बांधणी केली होती. 1 मे 1979 पासून कोल्हापूर महानगरपालिका नाट्यगृहाची देखभाल करतं.

नगरसेवकांनी काढली अधिकाऱ्याची अंत्ययात्रा!

Last Updated: Friday, November 30, 2012, 22:15

कोल्हापूरकर गेल्या अनेक वर्षात पाणी टंचाईला तोंड देत आहेत. त्यासाठी महापालिकेच्या वतीने मंत्रालयात थेट पाईप लाईन योजना सादर केली गेली. पण मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी या योजनेला विरोध केलाय. याचा निषेध म्हणुन महापालिकेच्या सर्व पक्षीय नगरसेवकांनी मंत्रालयातल्या अधिका-यांची अंत्ययात्रा काढली.

मराठवाड्याच्या पाण्यासाठी शिवसैनिकांचा हल्लाबोल

Last Updated: Monday, November 5, 2012, 20:24

मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न पुन्हा एकदा पेटण्याची चिन्ह आहेत. हक्काच्या पाण्यासाठी शिवसैनिकांनी पालकमंत्र्यांच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घुसण्याचा प्रयत्न केला. आणि पालकमंत्र्यांविरोधात घोषणा केली.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर अस्मानी-सुलतानी संकट

Last Updated: Wednesday, October 17, 2012, 08:48

औरंगाबाद जिल्ह्यात ऊस उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात अडकलाय. एकीकडे कारखाना उसाचे पैसे देत नाही तर दुसरीकडे अस्मानी संकटही मोठं आहे.. त्यामुळे जगावं कसं असा प्रश्न आता शेतक-यांना पडलाय.

पुण्यात पासपोर्टसाठी `त्रास`पोर्ट

Last Updated: Wednesday, September 12, 2012, 23:55

पुणे विभागात पासपोर्टसाठी अनेकदा त्रास सहन करावा लागत असल्यामुळे नागरिक चांगलेच वैतागलेत. सरकारी कारभारापेक्षा टाटा कन्सलटन्सी सर्विसेस चांगलं काम करेल अशी अपेक्षा होती. मात्र आधीचाच कारभार बरा होता असं म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

बँकेने ठोकलं शाळेला सील, विद्यार्थी शाळेबाहेर

Last Updated: Thursday, July 19, 2012, 22:36

नाशिकमधल्या दरी गावच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना सध्या शाळेबाहेरच धडे गिरवावे लागतायत. कर्जाची परतफेड न झाल्यानं बँकेनं शाळेला सील ठोकलंय. बँक आणि शाळेच्या वादाची शिक्षा विद्यार्थ्यांना मिळतेय.

विदर्भाला 500 कोटींचं अनुदान

Last Updated: Thursday, July 5, 2012, 13:26

शेवटी केंद्राला महाराष्ट्रातल्या विदर्भाची दया आलेली दिसतेय. विदर्भातील पाण्याची गंभीर समस्या लक्षात घेऊन केंद्र सरकारनं सिंचन योजना कार्यान्वित करण्यासाठी 500 कोटी रुपयांचं अनुदान देण्यास मंजुरी दिलीय.

मुंबईतल्या आदिवासींसाठी चिखलाचं पाणी

Last Updated: Friday, May 11, 2012, 20:46

मुंबईतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी सध्या कोरडं आयुष्य जगत आहेत. कुठल्याही प्रकारची पाणी मिळण्याची साधनं उपलब्ध नसल्यामुळे मिळेल त्या पाणवठ्यावर चिखलाचं पाणी भरावं लागतं.

दुसऱ्याची तहान भागवणारे टंचाईत

Last Updated: Friday, May 11, 2012, 16:22

मुंबईला पाणीपुरवठा करणारा तालुका ही शहापूर तालुक्याची ओळख...मात्र मुंबईची तहान भागवणा-या याच तालुक्याला सध्या भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

पाण्यासाठी पायपीट

Last Updated: Wednesday, May 9, 2012, 21:31

मुरबाड तालुक्यात पाणी पुरवठ्याच्या 178 योजना सात वर्षांपासून प्रलंबित आहेत. मात्र त्यातले जवळपास 90 टक्के पैसे ठेकेदारांनी वसूल केलेत. परिणामी अनेक गावं आज तहानलेली आहेत.

राष्ट्रपतींच्या सूनबाई करतायेत पाण्यासाठी वणवण

Last Updated: Sunday, April 15, 2012, 13:13

महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत असताना आता त्याच्या झळा खुद्द देशाच्या राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या माहेरगावालाही बसत आहे. जळगाव जिल्ह्यातल्या बोदवड तालुक्यातल्या नाडगाव या राष्ट्रपतीच्या गावात पाणीटंचाईनं भीषण रुप धारण केलं आहे.

Exclusive - रेल्वे बजेट- २०१२

Last Updated: Wednesday, March 14, 2012, 15:52

केंद्रीय रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांचे हे पहिले रेल्वे बजेट आहे. आपल्या पहिल्या वहिल्या रेल्वे बजेटमध्ये त्रिवेदी सर्वसामान्य प्रवाशांना खूश करतात की निराश हे पाहावे लागणार आहे. महाराष्ट्रातील सात विभागात कोण कोणत्या मागण्या आहेत. याचा हा एक्स्ल्युझिव्ह आढावा...

रेल्वेचे सावत्र अपत्य 'हार्बर रेल्वे'

Last Updated: Sunday, March 11, 2012, 18:41

१६ मार्चला रेल्वे बजेट सादर होणार असल्याने सर्व मुंबईकराचं त्याकडे लक्ष लागून राहिलं आहे. समस्यांचा रेल्वे मार्ग म्हणून हार्बर रेल्वे मार्गाची ओळख आहे. रेल्वेचे सावत्र अपत्य असल्यासारखी वागणूक हार्बर रेल्वेला आणि पर्यायाने तिथल्या रेल्वे प्रवाशांना मिळत असल्याची टीका प्रवासी संघटना करत आल्या आहेत.