आयपीएलनं लावलाय कलंक

Last Updated: Thursday, May 16, 2013, 17:17

आयपीएलमधल्या स्पॉट फिक्सिंगमुळे प्रेक्षकांचा विश्वासघात झालाय. जंटलमन गेम म्हणून ओळखल्या जाणा-या या खेळाला आयपीएलनं कलंक लावलाय. आयपीएलच्या या नौटंकीचा पर्दाफाश झाल्यानंतर आता या सर्व क्रिकेटवेड्या प्रेक्षकांचा विश्वासघात झालाय.

क्रिकेटमध्ये बीसीसीआयची दादागिरी का नको?

Last Updated: Wednesday, May 15, 2013, 12:03

आंतरराष्ट्रीय राजकारणात प्रचंड पैसा आणि सामरिक ताकद असलेल्या अमेरिकेची दादागिरी चालते आणि ती सगळे जण निमुटपणे सहन करतात... मग क्रिकेटमध्ये बीसीसीआयनं दादागिरी केली, तर खरंच काही बिघडलं का?

कॉलेजमधली 'ती'.... आजही नजर भिरभिरते

Last Updated: Wednesday, May 15, 2013, 07:44

कॉलेज म्हंटलं की, कुणासाठी तरी नजर भिरभिरत असते. आपलं माणूस शोधण्यासाठी नजर कावरी बावरी झालेली असते.

गोष्ट...बालपण हरवलेल्या वाघाची !

Last Updated: Tuesday, May 7, 2013, 12:23

बालपणातील मौजमजा, स्वच्छंदीपणा आयुष्यातील पुढच्या संघर्षासाठी ऊर्जा देणारं इंधन असतं. हे बहुतेक वाघाचं कुटुंब विसरलं असेल. तुम्ही विसरु नका..... तुमच्या बछड्यांना स्वच्छंदी जगू द्या..

अनैतिक....... लव्ह, सेक्स आणि धोकाच.....

Last Updated: Tuesday, April 23, 2013, 17:28

कोर्टाच्या गंभीर वातावरणातून बाहेर पडलो आणि कर्वे रोडच्या कामत हॉटेलात मी आणि निरीजाने कॉफी ऑर्डर केली. निरीजा पार कोसळली होती.

सौजन्याची ‘साथ’

Last Updated: Monday, April 22, 2013, 08:04

कर्णकर्कश आवाज करीत लोकल स्टेशनमध्ये शिरली आणि तोफेतून गोळा जसा बाहेर पडावं तसा मी लोकलच्या डब्यातून बाहेर फेकला गेलो. कामावरुन परतलेल्या मुंबईकरांमध्ये स्टेशनवर उतरताना एवढा जोश कुठून येतो?

NEET चा नीट निकाल कधी लागणार?

Last Updated: Friday, April 12, 2013, 16:27

आज काल MBBS डिग्रीला काही महत्त्वच नसल्यासारखे आहे. या डिग्रीवर न पैसे मिळत, न मान मिळत. डिग्री फ़क्त नावापुढे डॉक्टर लावण्यापुरती आहे.

'सू' sssकाळ राजकीय निर्लज्जतेचा?

Last Updated: Thursday, April 11, 2013, 21:34

माझा महाराष्ट्र बिघतोय, असं आता वाटू लागलेय. इंदापूरमध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बेताल वक्तव्य केलं आणि राज्यातील विचारांचा गलका झाला. अजित पवार चुकले. त्यांनी माफी मागण्यास उशीर केला. तोपर्यंत मीडियामुळे अजित पवारांची टगेगिरीची भाषा देशात पोहोचली. चहुबाजुनी टीका होऊ लागली. टीका करणे योग्य आहे. मात्र, टीकाही बेताल व्यक्तव्याच्या भाषेतच होऊ लागली. त्याचवेळी राजकीय नेत्यांच्या अकल्लेचे तारे समस्त जनतेला कळले. राजकारणात मुरलेले नेते बरळतायेत असंच चित्र गेल्या दोन-तीन दिवसांपासून महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. हे भक्कम असलेल्या लोकशाहीला घातक आहे.

गुढी पाडवा आणि गावातील कोरडेपणा...

Last Updated: Wednesday, April 10, 2013, 20:44

गुढी पाडवा... हिंदू नववर्षदिन.... पाडव्याला अनन्य साधारण असं महत्व आहे.. जसा गाव तशा चालीरीती... अगदी मैलामैलांवर गावातील चालीरिती बदलतात.... मुंबईच्या वेशीवर असलेलं माझं गावही याला अपवाद नाही. बालपणाच्या त्या आठवणी अशा सणावाराच्या दिवशी ताज्या होतात. मग सणांमध्ये आलेला तो कोरडेपणा आणखी गडद होतो.

दादा `जरा जपून जपून.. पुढे धोका आहे...`

Last Updated: Tuesday, April 9, 2013, 09:00

एक वक्तव्य आणि संपूर्ण कारकिर्दीला काळिमा... ‘तो कुणी तरी देशमुख आझाद मैदानावर उपोषणाला बसलाय. ५५ दिवस झाले. मग काय झालं, सुटलं का पाणी? पाणीच नाही धरणात तिथं मुतायचं का?