... आणि इथं दुष्काळही हरला! (जागतिक जल दिन)

Last Updated: Friday, March 22, 2013, 09:08

मराठवाड्यातल्या औरंगाबाद जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर होत चाललीय. टँकरही पाण्याची समस्या सोडवू शकलेले नाहीत. अशा भीषण परिस्थितीत दौलताबाद ग्रामपंचायतीने जलफेरभरणाचा आगळावेगळा उपक्रम राबवून दुष्काळावर मात केलीय. जागतिक जल दिनी ‘झी २४ तास’चा हा खास रिपोर्ट...

एकतर्फी प्रेमातून तरुणीचा अनन्वित छळ

Last Updated: Monday, March 18, 2013, 22:20

एकतर्फी प्रेमातून एका तरुणीचं अपहरण करुन 19 दिवस तिचा अनन्वित छळ केल्याचा धक्कादायक प्रकार आंबेजोगाईत उघडकीस आलं आहे.

शरीरसंबंधाला नकार दिल्याने मामाने भाचीलाच पेटविले

Last Updated: Monday, March 18, 2013, 15:30

अकोल्यात धक्कादायक घटना घडलेय. मामानेच भाचीला जीवंत पेटवून दिलं. भाचीने शरीरसंबंधाला नकार दिल्याने मामाने हे कृत केलंय. या प्रकाराबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे.

पाण्याअभावी... मोरांचा तडफडून मृत्यू!

Last Updated: Saturday, March 16, 2013, 09:20

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंब तालुक्यात सात मोरांचा पाण्याअभावी तडफडून मृत्यू झालाय.

पत्रकारावर अॅसिड हल्ला; पत्नी-मुलगीही जखमी

Last Updated: Thursday, March 14, 2013, 14:15

परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा शहरात दिनेश चौधरी या पत्रकारासह त्यांची पत्नीवर आणि मुलीवर अॅसिड हल्ला केला गेलाय. या प्रकरणात पोलिसांनी चार जणांना अटक केलीय.

औरंगाबाद शहरात वाहतुकीचे तीनतेरा

Last Updated: Tuesday, March 12, 2013, 21:36

औरंगाबाद शहरात वाहतुकीचे तीनतेरा वाजले. शहराचा विस्तार झाला मात्र शहराच्या रचनेत बदल झालाच नाही. त्यामुळे आता शहरात महानगरांसारखी वाहतूक कोंडी होतेय. अरूंद रस्ते, बेशिस्त नागरिक आणि अकार्यक्षम पोलीस यामुळे शहरात गाडी चालवणं म्हणजे परीक्षाच देण्यासारखी अवस्था झालीय.

मनसेचा राष्ट्रवादी विरोध खरा की दिखावा?

Last Updated: Wednesday, March 6, 2013, 19:00

राज ठाकरेंचा राज्यातला दौरा चांगलाच गाजला तो अजित पवार आणि राष्ट्रवादीवरच्या टीकेवरून.. दोन्ही पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपाचे चांगलेच राजकारण रंगलं. आणि त्यातून हा वाद थेट दगडफेकीपर्यंत पोहोचला. मात्र मनसेचा राष्टवादी विरोध खरा आहे की दिखावा?

लग्नाचा जाब विचारला; दिलं पेटवून!

Last Updated: Wednesday, March 6, 2013, 15:01

दुसऱ्या महिलेबरोबर लग्न केलं म्हणून जाब विचारणाऱ्या प्रेयसीला ऑफिसमध्येच अंगावर रॉकेल ओतून प्रियकरानं पेटवून दिलंय. औरंगाबादमधली ही धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी घडलीय.

विहिरींना पाणी न लागल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

Last Updated: Wednesday, March 6, 2013, 12:39

महाराष्ट्रात भीषण दुष्काळ जाणवत आहे. या दुष्काळाला नागरिक त्रस्त झाले आहेत. हा दुष्काळ आता जीवावर उठला आहे. पाणी नसल्याने दोन विहिरी खोदूनही पाणी न लागल्यानं निराश झालेल्या औरंगाबादेतल्या एका शेतक-यानं आत्महत्या केलीये.

तुळजापुरातील महालक्ष्मीचे सोन्याचे दागिने चोरीला

Last Updated: Wednesday, March 6, 2013, 14:58

दरोडेखोरांनी मंदिराच्या पूजा-यावर, तलवारीने हल्ला करून, महालक्ष्मी देवीचे सोन्याचे दागिने आणि मुखवटा पळवून नेल्याची खळबळजनक घटना, तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे घडलीये.