Last Updated: Tuesday, November 1, 2011, 07:29
मुंबई-आग्रा मार्गावरच्या टोल वसूलीमध्ये प्रवाशांची लूट केली जाते आहे. त्यामुळे नाशिकमधल्या प्रवाशांना फटका बसत आहे. नाशिकपासून इगतपुरी आणि चांदवड अशा काही किलोमीटर अंतरावर जाण्यासाठी तब्बल ८० रुपयांचा टोल वसूल केला जात आहे.