`बाबां`वर सुप्रीया सुळेंचा निशाणा; `दादां`वर मात्र चुप्पी

Last Updated: Monday, June 16, 2014, 20:48

`मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना एकाच कामासाठी पन्नास पत्रं लिहिली तरीही फाईल पेन्डिंग आहे`.... कुणा सामान्य माणसाची ही व्यथा नाही तर, खुद्द खासदार सुप्रिया सुळे यांची ही व्यथा आहे.

लातूरच्या तहसीलदारावर चाकूने वार

लातूरच्या तहसीलदारावर चाकूने वार

Last Updated: Monday, June 16, 2014, 16:24

लातूरमध्ये एका वृद्ध माणसाने तहसीलदारावर चाकूने प्राणघातक हल्ला केलाय.

गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची सीबीआय चौकशी होणार

गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची सीबीआय चौकशी होणार

Last Updated: Monday, June 16, 2014, 15:29

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाताची सीबीआय चौकशी होणार आहे.

अबब! त्याच्या पोटात नाणी, ब्लेड, ब्रश आणि पॉलिथीन

अबब! त्याच्या पोटात नाणी, ब्लेड, ब्रश आणि पॉलिथीन

Last Updated: Saturday, June 14, 2014, 14:04

लहान मुलांच्या पोटातून अनेकदा सुई, नाणे, सेफ्टी पिन अशा अनेक वस्तू डॉक्टरांनी शस्त्रक्रियेद्वारे काढल्याचे आपण अनेकदा ऐकले असेलच. पण, अकोल्यातील घटना ऐकून तुम्हाला कुतूहल तर वाटेलच पण धक्काही बसेल. अकोल्यात एका रुग्णाच्या पोटातून चक्क 23 नाणी, ब्लेड, ब्रशचा तुकडा आणि पॉलिथीनची पिशवी निघालीय.

नवी मुंबईत तलावात बुडून ३ मुलांचा मृत्यू

Last Updated: Saturday, June 14, 2014, 07:51

नवी मुंबईत तलावात बुडून ३ मुलांचा मृत्यू झालाय. कोपरखैरणे सेक्टर १९ मध्ये ही घटना घडलीये. तलावात बुडालेली तीनही मुले १० ते १२ वर्ष वयोगटातील आहेत.

ठाणे जिल्हा विभाजन तब्बल २८ वर्षांनंतर...

ठाणे जिल्हा विभाजन तब्बल २८ वर्षांनंतर...

Last Updated: Friday, June 13, 2014, 15:09

ठाणे जिल्ह्याच्या विभाजनाची गरज प्रथम १९८५ साली तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली होती. आज तब्बल २८ वर्षांनंतर ही मागणी पूर्ण होत आहे.

कराड येथील अपघातात 7 ठार, 5 जण गंभीर

Last Updated: Friday, June 13, 2014, 14:55

पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराड जवळील पेरले गावाजवळ जीप आणि ट्रकच्या अपघातात 7 जण ठार तर 5 जण गंभीर जखमी झालेत. सकाळी 7 च्या सुमारास हा अपघात झाला.

ठाणे जिल्हा विभाजनाला मंत्रिमंडळाचा ग्रीन सिग्नल

ठाणे जिल्हा विभाजनाला मंत्रिमंडळाचा ग्रीन सिग्नल

Last Updated: Friday, June 13, 2014, 12:45

ठाणे जिल्हा विभाजनाचा निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाने ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यामुळे ठाण्याचे विभाजन होणार यावर आता शिक्कामोर्तब होणार आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विधानसभेत याबाबत घोषणा करणार आहे.

वादळी पावसाचा तडाखा, चार जणांचा बळी

वादळी पावसाचा तडाखा, चार जणांचा बळी

Last Updated: Friday, June 13, 2014, 12:20

जळगाव जिल्यात वादळी वा-यासह पाऊसाने हजेरी लावली खरी मात्र या वादळी पाऊसामुळे चार जण ठार झाले. तसच केळीच कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय. ३५ ते ४० घराचंही नुकसान झालंय. तर औरंगाबाद जिल्ह्यात पावसाचे नुकसान झालेय.

सायबर गुन्ह्याबद्दल जागृकता निर्माण करण्यासाठी...

सायबर गुन्ह्याबद्दल जागृकता निर्माण करण्यासाठी...

Last Updated: Thursday, June 12, 2014, 22:53

लहानपणापासूनच सध्या मुलांच्या हातात टॅब आणि आयपॅड सर्रास दिसतायत. टचस्क्रीनबरोबर बोटं फिरवत मुलं स्मार्ट होतायत.