Last Updated: Thursday, November 22, 2012, 11:16
मुंबईवर कसाबने हल्ला केला आणि पुण्यात फाशी दिली त्यावेळी क्रिकेटमध्ये योगायोग जुळून आलाय. नक्की काय झालं, असा प्रश्न साहजिकच आहे. मात्र, हल्ल्याच्यावेळी इंग्लंड टीम भारतीय दौऱ्यावर होती. तर फाशीच्यावेळीही इंग्लंड टीम भारतात आहे.