वर्ध्यात खाजगी बसला आग, 5 प्रवाशांचा होरपळून मृत्यू

Last Updated: Thursday, May 29, 2014, 17:12

जळगावहून नागपूरला येणाऱ्या बाबा ट्रॅव्हल्सच्या खाजगी बसला वर्धा जिल्ह्यातील तळेगाव जवळ अचानक आग लागली. या आगीत 5 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. सकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली.

फक्त काही लाखांत अंतराळात जाण्याची संधी!

Last Updated: Sunday, December 29, 2013, 17:26

इथल्या पर्यटकांना अंतराळ सहलीवर जाण्याची संधी देणाची एक अनोखी योजना सुरू करण्याचा विचार ही कंपनी करत आहे. यासाठी या ट्रॅव्हल कंपनीनं नेदरलँडच्या अंतराळ पर्यटन संस्थेसोबत एक करार केला असून २०१४च्या अखेरपर्यंत अंतराळ सहलींना सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

चला खेळूया मंगळागौर

Last Updated: Friday, August 23, 2013, 20:50

सणावारांचा श्रावण सुरू झाला आहे. गृहिणींना वेध लागले आहेत ते मंगळागौरीचे. झी २४ तास आणि झी मराठीच्या चला खेळूया मंगळागौर या कार्यक्रमात आपण सहभागी होऊ शकतात.

औरंगाबादमध्ये २०० यात्रेकरूंची फसवणूक

Last Updated: Wednesday, May 22, 2013, 09:47

औरंगाबादमध्ये आज 200 बौद्ध बांधवांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. बुद्द गयाला घेवून जाण्यासाठी मुंबई,पुणे नाशिक आणि औरंगाबाद जिल्हातूनं लोक या टुरसाठी शहरात आले होते.

‘केसरी टूर्स’मध्ये फूट... वीणा पाटील ‘केसरी’मधून बाहेर

Last Updated: Tuesday, April 9, 2013, 21:25

मराठी माणसाचं परदेश प्रवासाचं स्वप्न पूर्ण करण्यात मोठा वाटा असलेल्या ‘केसरी टूर्स’मध्ये उभी फूट पडली आहे. कंपनीला नावारुपाला आणण्यात मोलाचं योगदान असलेल्या वीणा पाटील यांना ‘केसरी’मधून बाहेर पडावं लागलंय.

आर्थिक अडचणींना कंटाळून सीलिंकवरून मारली उडी

Last Updated: Thursday, August 2, 2012, 00:14

‘राज ट्रॅव्हल्स’ या नामांकित कंपनीचे मालक ललित शेठ यांनी बुधवारी सी-लिंकवरून समुद्रात उडी मारून आत्महत्या केलीय. ‘राज ट्रॅव्हल्स’ ही देशातील प्रमुख ट्रॅव्हल एजन्सीपैकी एक गणली जाते.