बॅंकेत खाते खोलण्यासाठी एकच दाखला पुरेसा

Last Updated: Wednesday, June 11, 2014, 11:40

आता बॅंकेत बचत खाते उघडण्यासाठी एकच पुरावा दाखला पुरेसा आहे. त्यामुळे पासबुक काढणे सोपे झाले आहे. याबाबत भारतीय रिझर्व्ह बॅंकेने तसे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

बचत वाढविण्यासाठी इन्कम टॅक्सची मर्यादा वाढणार?

Last Updated: Wednesday, June 11, 2014, 10:09

केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार इन्कम टॅक्सची मर्यादा वाढविण्याचे संकेत दिले आहे. त्यामुळे तुमचा बचतीवरील टॅक्स वाचण्याची शक्यता आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी फायन्सशिअल मार्केट रेग्युलेटर्सचे म्हणणे ऐकले तर ते शक्य होणार आहे.

इंधन बचतीसाठी तुमची ऑफिसची वेळ ७ ते ३?

Last Updated: Wednesday, September 25, 2013, 12:37

देशातील इंधनाचा वाढता वापर लक्षात घेतल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी केंद्रीय पेट्रोलियम तसंच प्राकृतिक गॅस मंत्री वीरप्पा मोइली यांनी एक मोहीम सुरु करण्याचा निर्णय काढलाय.

पाणी नियोजन : `मनपा`ला नागरिकांचाही पाठिंबा

Last Updated: Tuesday, March 19, 2013, 10:06

भविष्यातील पाण्याचं नियोजन करण्यासाठी नाशिक महापालिकेनं सोमवारपासून एक वेळचा पुरवठा बंद केलाय. मनपाच्या या निर्णयाने महिन्याकाठी ६० ते ७० दशलक्ष घनफूट पाण्याची बचत होणार असल्याचा दावा प्रशासनानं केलाय.

महिला बचत गटांचा `दिवाळी फराळ`

Last Updated: Sunday, November 4, 2012, 17:32

ज्या सणाची अनेक जण आतुरतेनं वाट पहात असतात तो सण म्हणजे दिवाळी.... अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपलेली दिवाळी आता कधी येतेय याचीच सर्वजण वाट पहात आहेत आणि दिवाळी म्हटलं की फराळ आलाच. सर्वच ठिकाणी हा फराळ बनवण्याची लगबग सुरु आहे. या संधीचा फायदा उठवण्यासाठी बचत गटही पुढे सरसावलेत...

महालक्ष्मीचा प्रसाद महिला बचत गटाचाच

Last Updated: Wednesday, October 10, 2012, 16:27

कोल्हापूरच्या महालक्ष्मी प्रसादाच्या वादावर पडदा पडलाय. प्रसादाचं कंत्राट महिला बचत गटाला देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तसंच प्रसादासाठी लाडूच दिले जातील, असंही निश्चित झालंय. झी 24 तासनं सर्वप्रथम या विषयाला वाचा फोडली होती.

चोरीचं सत्र, म्हणून 'खोटं' मंगळसूत्र

Last Updated: Sunday, July 15, 2012, 18:42

पुण्यात सोनसाखळी चोरांच्या वाढत्या उपद्रवामुळे बचत गटाच्या दोनशे महिलांनी खोटं मंगळसूत्र घालण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयाचा बचत गटाला फायदाही झालाय. कारण एका मल्टिप्लेक्सनं त्यांना अल्प दरात स्टॉल सुरू करण्याची परवानगी दिली आहे.

'उन्नतीवूड्स'ने ६० टक्के केले पाणी बचत

Last Updated: Monday, June 25, 2012, 14:27

दिवसेंदिवस शहरांची लोकसंख्या वाढत चालली आहे. यात शहरांमध्ये पाणीप्रश्न गंभीर होत चाललाय.. अशा वेळी रेन वॉटर हार्वेस्टिंग हा चांगला पर्याय ठरतोय.. ठाण्यात उन्नतीवूड्स सोसायटीनं अशाच हार्वेस्टिंग मधून दरवर्षी सुमारे ६०टक्के पाणी वाचतय.

सांगलीत आहारासाठी बचगट कर्जबाजारी

Last Updated: Wednesday, June 20, 2012, 08:24

कुपोषणाचं प्रमाण कमी व्हावं यासाठी अंगणवाड्यांमध्ये पोषण आहार योजना सुरू करण्यात आली. तर बचत गट सक्षम व्हावे या उद्देशानं पोषण आहाराची काम सरकारनं बचत गटांकडे दिली. पण यामुळं बचत गटांचं नुकसानच जास्त होतंय. सांगली जिल्ह्यातल्या हरीपुरमधल्या बचत गटांना कर्ज काढून आणि उसनवारीवर पोषण आहार बनवावा लागतोय.

ग्रामविकासमंत्र्यांच्या जिल्ह्यात आहाराचा प्रश्न

Last Updated: Friday, May 18, 2012, 11:52

अंगणवाडीत येतांना मुलांना पोषक आहार मिळावा यासाठी राज्य सरकारनं पोषण आहार योजना राबवली पण यामुळं महिला बचतगटांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. दु:खाची बबाब म्हणजे ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्या सांगली जिल्ह्यातच हा प्रकार घडतोय.

दुष्काळ हा मानवनिर्मितच....

Last Updated: Thursday, May 10, 2012, 16:55

दुष्काळ हा निसर्गनिर्मित नसून मानवनिर्मित असल्याचं मत ज्येष्ठ जलतज्ञ आणि वॉटर बॅंकेचे निर्माते अरूण देशपांडे यांनी व्यक्त केला आहे. पावसाच्या पाण्याचं योग्य नियोजन केल्यास आणि प्रत्येक गावात वॉटर बँक सुरू केल्यास कधीच दुष्काळ भासणार नाही.

महिला बचत गटाचं 'मील्स ऑन व्हील्स'!

Last Updated: Thursday, March 29, 2012, 22:33

पिंपरी-चिंचवडकरांसाठी एक खूशखबर आहे. हॉटेल तुमच्या दाराशी असा अनोखा प्रयोग पिंपरीत महापालिकेच्या मदतीनं करण्यात येतोय. एका डबलडेकर बसचं चक्क हॉटेलमध्ये रुपांतर करण्यात आलंय. आणि विशेष म्हणजे महिला बचत गटांच्या माध्यमातून ही कल्पना प्रत्यक्षात उतरली आहे.

छोट्या गुंतवणूकदारांना खुशखबर!

Last Updated: Tuesday, March 27, 2012, 16:30

कोट्यवधी छोट्या गुंतवणूकदारासाठी एक खूशखबर! सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (पीपीएफ) आणि मासिक उत्पन्न योजना (एमआयएस) या सारख्या पोस्टातील योजनांवरील व्याजदर ०.५ टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याची अमंलबजावणी १ एप्रिलपासून लागू होणार आहे.