वाडीबंदरला लागलेल्या भीषण आगीत गोदाम जळून खाक

Last Updated: Thursday, October 17, 2013, 16:11

मुंबईतल्या माझगाव इथं वाडीबंदर परिसरातील एका गोदामाला काल रात्री लागलेल्या भीषण आगीत गोदाम जळून खाक झालंय. या आगीचं नेमकं कारण अजून कळू शकलं नाही.

ठाण्यात शोध दहा संशयीतांचा

Last Updated: Monday, April 22, 2013, 16:23

ठाण्यातील घोडबंदर रोडवरच्या ग्रीन हिल इमारतीत मध्यरात्री दहा संशयित उतरल्याची माहिती तिथल्या रखवालदारांनी पोलिसांना दिलीये.

दिल्ली गारठली, युपीत थंडीचे ९२ बळी

Last Updated: Monday, December 31, 2012, 13:00

थंडीमुळं राजधानी दिल्ली चांगलीच गारठली. गोठवणाऱ्या थंडीचे उत्तर प्रेदशमध्ये आतापर्यंत ९२ बळी गेले आहेत. थंडी कायम असल्याने तपमानात घट होण्याची शक्यता आहे.

टोल मागितल्याने खासदाराने रोखली बंदूक

Last Updated: Friday, October 12, 2012, 22:25

काँग्रेस खासदाराच्या दादागिरीची. टोल मागितला म्हणून गुजरातमध्ये काँग्रेसच्या खासदारानं टोलनाक्यावर बंदुकीचा धाक दाखवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

पुण्यात जिल्हा कोर्टाबाहेर गोळीबार

Last Updated: Thursday, February 23, 2012, 18:42

पुण्यात जिल्हा कोर्टाबाहेर गोळीबार झाला आहे. शिवाजी कोर्ट परिसरात ही घटना घडली आहे. संदीप बांदल खून प्रकरणातल्या आरोपींनी हा गोळीबार केल्याचा संशय आहे.

उमेदवारांबरोबर फिरतात, प्रचार करतात विरोधकांचा - अजितदादा

Last Updated: Thursday, February 9, 2012, 23:34

बंडखोरी मागे घेतलेले कार्यकर्ते फिरतात पक्षाच्या उमेदवाराबरोबर आणि प्रचार करतात विरोधकांचा असा अनुभव असल्याचं अजित पवारांनीच सांगितलं आहे. खडकवासल्याच्या पराभवातून हा धडा शिकल्याची कबुली त्यांनी दिली आहे.

जिल्हापरिषदेची धांदल, राष्ट्रवादीत बांदल

Last Updated: Friday, January 27, 2012, 22:11

मंगलदास बांदल यांनी मंगळवारी अजित पवारांच्या जिजाई बंगल्यावर रात्री साडे अकरा वाजता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. बांदल यांच्यावर २००६ मध्ये ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. मागासवर्गीय जमीन बळकावल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

प्रश्न घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीचा

Last Updated: Thursday, December 15, 2011, 10:55

ठाण्याच्या घोडबंदर रोडवर संथ गतीने सुरु असलेल्या पुलाच्या कामामुळे प्रवाशांना वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतंय. या कामावर कुणाचाही अंकुश नाही असा आरोप प्रवासी करतायत तर सत्ताधारी केवळ पोकळ आश्वासन देतायत.