चौथ्या दिवशी किवींनी रडवलं, मॅकुलम त्रिशतकाकडे

Last Updated: Monday, February 17, 2014, 19:10

वेलिंग्टन टेस्टमध्ये न्यूझीलंड टीमनं आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. किवींनी चौथ्या दिवसअखेर 6 विकेट्स गमावून 571 रन्सपर्यंत मजल मारली आहे. न्यूझीलंडकडे आता 325 रन्सची आघाडी आहे.

न्यूझीलंड कसोटीत भारत मजबूत स्थितीत

Last Updated: Sunday, February 16, 2014, 08:00

न्यूझीलंडविरोधातील कसोटी सामन्यात भारत एका मजबूत स्थितीत येऊन पोहोचला आहे. न्यूझीलंडने पाचव्या दिवशी सहा विकेट गमावले आणि न्यूझीलंड अजूनही पहिल्या डावापेक्षा १५२ धावांनी पिछाडीवर आहे.

टीम इंडियाची मदार आता मुंबईकर क्रिकेटपटूंवर!

Last Updated: Friday, February 7, 2014, 14:03

ऑकलंड टेस्टच्या दुसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंडनं पकड मजबूत केली आहे. अंधूक प्रकाशामुळं दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला तेव्हा भारत ४ विकेट्स गमावत १३० रन्सवर खेळत होता. पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडिया ३७३ रन्सनं पिछाडीवर आहे.

परदेशात टीम इंडिया फेल, सीरिज गमावली

Last Updated: Saturday, February 1, 2014, 08:27

वेलिंग्टन वन-डेत न्यूझीलंडनं भारतावर ८७ रन्सनं मात केली आहे. या पराभवासह भारतानं पाच वन-डे मॅचेसची सीरिज ०-४नं गमावली. भारताकडून विराट कोहलीनं सर्वाधिक ८२ रन्स केले. बॉलर्स आणि बॅट्समनच्या खराब कामगिरीमुळं भारतीय टीमला या सीरिजमध्ये किवींसमोर सपशेल लोटांगण घालावं लागलं.

भारत X न्यूझीलंड : जडेजा फॉर्मात, मॅच टाय

Last Updated: Saturday, January 25, 2014, 19:08

शेवटच्या बॉलपर्यंत रंगतदार झालेली भारत आणि न्यूझीलंड ऑकलंड वन-डे अखेर टाय झाली. रवींद्र जाडेजानं नॉटआऊट ६६ रन्सची झुंजार इनिंग खेळत टीम इंडियाला मॅचमध्ये कमबॅक करून दिलं. मात्र, त्याला आपल्या टीमला चित्तथरारक मॅचमध्ये  विजय साकारून देता आला नाही.

रैनाला योग्य सरावाची गरज, धोनीचा सल्ला

Last Updated: Friday, January 24, 2014, 09:54

स्ट्रोक प्लेअर असणं चांगली बाब असली तरी बॅट्समनला यशासाठी योग्य शॉटची निवड हे अत्यंत गरजेचं आहे. टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्र सिंग धोनीनं न्यूझीलंड दोऱ्यातील दुसऱ्या वनडेमध्ये १५ रन्सनी झालेल्या पराभवानंतर सुरेश रैनाला सल्ला दिलाय.

कोहलीची विराट सेंच्युरी व्यर्थ, भारताचा पहिल्या वनडेत पराभव

Last Updated: Sunday, January 19, 2014, 15:42

नेपियर वन-डेमध्ये टीम इंडियाला न्यूझीलंडकडून २४ रन्सनं पराभवाचा सामना करावा लागला. किवींनी ठेवलेल्या २९३ रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करतांना भारतीय २६८ रन्सवरच ऑलआऊट झाली.

LIVE Scorecard -भारत वि. न्यूझीलंड पहिली वनडे

Last Updated: Sunday, January 19, 2014, 08:20

भारत-न्यूझीलंड पहिल्या वनडे मॅचला सुरुवात झालीय. २०१४ चा वन-डे क्रिकेट सीझन टीम इंडियासाठी ड्रीम सीझन ठरला. मात्र, सीझनचा शेवट भारतीय टीमला विजयानं करता आला नाही. आता २०१४ चा क्रिकेट सीझन धोनी अँड कंपनीसाठी नवी आव्हानं घेऊन आला आहे. आणि यामध्ये टीम इंडियाला दोन हात करावे लागणार आहेत ते न्यूझीलंडच्या टीमसाठी. २०१५ वर्ल्ड कप पूर्वी धोनीच्या यंगिस्तानसाठी हा दौरा अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या तेज तर्रार विकेटवर टीम इंडियानं सपशेल लोटांगण घातलं होतं. त्यामुळं किवी दौऱ्यात कामगिरी उंचावण्याचं भारतीय टीमसमोर असणार आहे.

न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना

Last Updated: Sunday, January 12, 2014, 11:00

दोन टेस्ट आणि पाच वन-डे च्या सीरिजसाठी टीम इंडिया न्यूझीलंडला आज सकाळी रवाना झाली. परदेशताल्या उसळत्या खेळपट्टीवर टीम इंडियाची कामगिरी आजवर नेहमीच निराशाजनक झालीय. मात्र आता आमची टीम स्थिर झाली असून आता आम्ही कोणत्याही मैदानावर चांगली कामगिरी करु असा विश्वास कॅप्टन महेंद्र सिंग धोनीनं व्यक्त केलाय.

गड गेला पण युवराज सिंह आला....

Last Updated: Tuesday, September 11, 2012, 22:57

अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा एक धावेने पराभव करून दोन टी-२० सामन्यांची मालिका न्यूझीलंडने खिशात घातली. या सामन्यात भारताचा एका धावेने पराभव झाला असला तरी युवराज सिंग याची पुन्हा धडाकेबाज फलंदाजी पाहून गड गेला पण सिंह आल्याचे सुख भारतीय प्रेक्षकांच्या डोळ्यात दिसत होते.

पावसाने केला खेळ खराब, टीम इंडिया नाराज

Last Updated: Saturday, September 8, 2012, 23:11

टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान विशाखापट्टणम इथं होणारी टी-२०मॅच पावसामुळे रद्द झालीय. टीम इंडिया आणि न्यूझीलंड दरम्यान दोन टी-२०मॅचची सीरिज आयोजित करण्यात आलीय.

किवींना व्हाईटवॉश, भारताचा ५ गडी राखून विजय

Last Updated: Monday, September 3, 2012, 16:58

दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पाच गडी राखून पराभव केला आहे. त्यामुळे दोन सामन्यांच्या मालिकेत भारताने न्यूझीलंडला व्हाइटवॉश दिला आहे.

दिवसअखेर न्यूझीलंड ६ बाद ३२८ रन्स

Last Updated: Friday, August 31, 2012, 21:06

भारत आणि न्यूझीलंड दरम्यान सुरु असलेल्या दुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात पहिल्याच दिवशी न्यूझीलंडनं सहा विकेटच्या बदल्यात ३०० धावांचा टप्पा पार केलाय.

टीम इंडियाने किवींना नाचवले, ५ बाद १००

Last Updated: Friday, August 24, 2012, 18:41

भारताच्या पहिल्या डावातील ४३८ धावांचा पाठलाग करताना पाहुण्या किवी संघाचा भारतीय फिरकीने अक्षरक्षः खुर्दा पाडला. दुसऱ्या दिवसाच्या अखेरी न्यूझीलंडने ४० षटकात ५ बाद १०० धावा केल्या आहेत. भारताकडून ओझा आणि अश्विन यांनी अनुक्रमे २ आणि ३ बळी टिपले.