...तर राजकारणातून संन्यास घेईल- मोदी

Last Updated: Wednesday, April 30, 2014, 15:45

कारगिल युद्धात शहीद झालेल्या कॅप्टन विक्रम बात्रा आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल मला आदर आहे. हुतात्मा झालेल्या जवानांचा अपमान करण्यापेक्षा राजकारणातून संन्यास घेईल, असे भारतीय जनता पक्षाचे (भाजप) पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी बुधवारी म्हटले आहे.

२६/११ हल्ल्याला पाच वर्ष, हुतात्मांना श्रद्धांजली

Last Updated: Tuesday, November 26, 2013, 13:18

मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज पाच वर्ष पूर्ण झाली आहेत. या जखमा मुंबईकर कधीच विसरणार नाहीत. आज पोलीस जिमखान्यावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी शशी थरूरही उपस्थित होते.

भगत सिंह, राजगुरू, सुखदेव यांना ‘शहीद’ सन्मान नाही?

Last Updated: Saturday, August 17, 2013, 21:09

देशाच्या स्वतंत्र्य लढ्यात आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या भगत सिंह, राजगुरू आणि सुखदेव यांना सरकारी दस्तऐवजांमध्ये ‘शहीद’ दर्जा प्रात्प नाही. हा धक्कादायक खुलासा माहितीच्या अधिकारात समोर आला आहे.

शहीदाच्या माता-पित्यांवर उपासमारीची वेळ

Last Updated: Thursday, August 15, 2013, 16:10

गेल्या ६६ वर्षात सांगली जिल्ह्यातील १५७ जवानांनी भारताच्या रक्षणासाठी प्राणांचं बलिदान दिलं. यापैकी एका शहीद जवानाच्या माता-पित्यांवर उतारवयात उपासमारीची वेळ आलीय.

हेच का देशसेवेचं फळ?

Last Updated: Monday, August 12, 2013, 23:33

पाकिस्ताननं केलेल्या नापाक हल्ल्यात पाच जवान शहीद झाले. त्यानंतर सैनिकांच्या बलिदानाची भरभरुन चर्चा झाली. पण अशा अनेक सैनिकांना रोज संघर्ष करावा लागतोय. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं झी मीडियानं सैनिकांच्या व्यथा, वेदना जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय.

शहीद सैनिकाच्या गावकऱ्यांनी मंत्र्यांना बनवलं बंधक!

Last Updated: Saturday, August 10, 2013, 17:01

मुख्यमंत्री नीतिश कुमार यांनी पाचारण करावं यासाठी शहीद सैनिक प्रेमनाथ सिंगच्या गावातील लोकांनी शुक्रवारी बिहारमधील एका मंत्र्याला सुमारे दोन तास बंधक बनवून ठेवलं

शहीद कुंडलिक माने अनंतात विलीन

Last Updated: Thursday, August 8, 2013, 12:00

जम्मू-काश्मीरच्या पूंछ भागात पाकिस्तान सैन्यानं केलेल्या हल्ल्यात शहीद झालेले जवान कुंडलिक माने यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी पिंपळगाव खुर्द इथं लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

संसद हल्ल्याला ११ वर्षे, अफजलला लटकवणार कधी?

Last Updated: Thursday, December 13, 2012, 15:49

जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या भारतातील संसदेवर १३ डिसेंबर २००१ रोजी हल्ला करण्यात आला. या दहशतवादी हल्ल्याला आज ११ वर्ष पूर्ण होत आहेत. या हल्ल्यातील शहिदांना संसदेत श्रद्धांजली वाहण्यात आली. मात्र, अफजल गुरूला कधी फाशी देणार असा प्रश्न विचारण्यात येत आहे.

२६/११ हल्ल्यातील शहिदांना मुंबईत श्रद्धांजली

Last Updated: Tuesday, November 27, 2012, 10:38

२६-११ च्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले नागरिक, शहीद झालेले पोलीस आणि जवानांना आज मुंबईतील मरिन ड्राईव्ह येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच देशातही श्रद्धांजली वाहण्यात आली. मुंबईवरील हल्ल्याला आज चार वर्षे पूर्ण झाली आहेत.