उत्तर भारतीयांच्या मतांवर मुंबई भाजपचा डोळा

Last Updated: Wednesday, November 6, 2013, 12:25

मुंबई भाजपकडून मनसेच्या नाकावर टिच्चून राजकीय शक्तीप्रदर्शन सुरूय. उत्तर भारतीयांच्या मतावर डोळा ठेवून मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी छटपूजेनिमित्त संपूर्ण मुंबईत होर्डिंग्ज लावलेत. हे होर्डिंग्ज लावून मुंबई भाजपनं मनसेलाच आव्हान दिलंय.

राजधानीला कंपन!

Last Updated: Tuesday, September 24, 2013, 18:43

राजधानी दिल्ली आणि परिसरात आज भूकंपाचे झटके जाणवले आहेत. मात्र जीवित किंवा वित्त हानी झाल्याचं कुठलंही वृत्त अद्याप आलेलं नाही.

केदारनाथमध्ये प्रलयानंतर रोगराईच संकट

Last Updated: Wednesday, June 26, 2013, 13:47

केदारनाथमध्ये प्रलयानंतर आता रोगराईच संकट उभ ठाकलय, त्यामुळे केदारनाथमध्ये जवळपास २५० मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आलेत. प्रत्येकाचे डीएनए राखून ठेवण्यात आलेत. दरम्यान, महाराष्ट्र राज्यातले २३४ यात्रेकरू अद्याप बेपत्ता असल्याचं स्पष्ट झालंय.

उत्तराखंड : महाराष्ट्रातील हे ९० जण आहेत सुखरुप!

Last Updated: Monday, June 24, 2013, 13:46

उत्तराखंडमध्ये अजूनही परिस्थिती बिकट आहे. या ठिकाणी अडकलेल्या पर्यटकांना आणि भाविकांना तिथून हलवण्यासाठी लष्कराचे आणि इंडो तिबेट बॉर्डर पोलीसांचे (आयटीबीपी) शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

उत्तराखंडमधून वाचविलेल्यांची यादी

Last Updated: Wednesday, June 26, 2013, 18:12

उत्तरकाशी आणि केदारनाथ येथे गंगेच्या प्रकोपामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या भागात मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील पर्यटक अडकले होते. या अडकलेल्या महाराष्ट्राच्या पर्यटकातून काही जणांना वाचविण्यात स्थानिक प्रशासनाला यश आले आहे.

ही कारणेः का होते ढगफुटी, का येतो महापूर

Last Updated: Thursday, June 20, 2013, 19:32

ढगफुटी ही पावसाचे एक भयानक रूप आहे. या खतरनाक स्थितीत

१० हजार जण सुरक्षित स्थळी - पंतप्रधान

Last Updated: Wednesday, June 19, 2013, 19:07

उत्तराखंडमध्ये अडकलेल्या पर्यटकांना वाचवण्यासाठी मदतकार्यात जोरात सुरू असल्याची माहिती पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी दिलीय. आतापर्यंत १० हजार जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलंय.

उत्तराखंड : राज्यातील नऊ महिलांचा मृत्यू?

Last Updated: Wednesday, June 19, 2013, 16:29

राज्यातील भाविकांना सुखरुप आणण्यासाठी आणि त्यांच्या मदतीसाठी पू्र्ण प्रयत्न करण्याचं सरकारचं आश्वासन दिलंय. दरम्यान, या जलप्रलयात राज्यातील नऊ महिलांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

उत्तरकाशीत पुराचे ७३ बळी, ७३,००० बेघर

Last Updated: Tuesday, June 18, 2013, 16:32

उत्तर भारतातील उत्तराखंड राज्यात पावसाने हाहाकार माजवलाय. कोसळत असलेल्या पावसाने नद्यांना पूर आल्याने आतापर्यंत ७३ जणांचे बळी गेलेत. तर ७३,००० पेक्षा जास्त लोक बेघर झालेत.

उत्तर भारत पाण्याखाली; ६० जण ठार

Last Updated: Tuesday, June 18, 2013, 09:47

मान्सूनच्या पावसानं जोरदार धडक दिल्यानं उत्तर भारतातलं जनजीवन अक्षरश: कोलमडलंय. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात पूराची परिस्थिती निर्माण झालीय.

पाकिस्तानात भूकंप, दिल्ली हादरली

Last Updated: Wednesday, April 24, 2013, 16:30

पाकिस्तानात आज दुपारी भूकंपाचे हादरे जाणवले. या भूंकपाने उत्तर भारतही हादरला.

उत्तर भारतात भूकंप

Last Updated: Tuesday, April 16, 2013, 17:19

आज संध्याकाळी उत्तर भारताला भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाने घाबरून रहिवाशांनी घराबाहेर धाव घेतली.

उत्तर भारतात बर्फामुळे १८५ हून जास्त रस्ते बंद

Last Updated: Monday, January 21, 2013, 19:59

उत्तर भारत थंडीने गारठलाय. हिमालय पर्वताच्या डोंगररांगांवर जोरदार बर्फवृष्टी सुरु झालीय. सियाचीन, लेह लडाखमध्ये तापमान -14 डिग्रीपेक्षा काली घसरलं आहे. तर श्रीनगरमध्ये 0 ते -4 डिग्रीपर्यंत पारा खाली आलाय.

उत्तर भारतीयांना हवी मुंबईतील ४० एकर जमीन

Last Updated: Thursday, December 20, 2012, 22:47

मुंबईमध्ये स्थानिक पक्षांचा उत्तर भारतीयांविरुद्ध सुरू असणारा राडा थंड होताच उत्तर भारतीयांनी मुंबईमध्ये ४० एकर जागा मागितली आहे. यामुळे पुन्हा वातावरण तापण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये उत्तर भारतीयांसाठी विद्यापीठ स्थापन करायचं असून त्यासाठी ४० एकर जागेची मागणी उत्तर भारतीय संघाने राज्य सरकारकडे केली आहे.

पुन्हा महाभारत, पत्नीलाच लावले जुगारात

Last Updated: Tuesday, December 4, 2012, 16:02

आपल्या देशात कलियुगात काय होईल, हे सांगता येत नाही. पुन्हा महाभारताची पुनरावृत्ती पाहायला मिळाली आहे. इतिहासातील काळा दिवस पुन्हा उजाडलाय. जुगार खेळण्यासाठी चक्क पत्नीलाच पणाला लावले. या दुर्दैवी प्रकाराबाबत उद्वेग व्यक्त होत आहे.

उत्तर भारतात शीतलहरीमुळे १४० जणांचा मृत्यू

Last Updated: Monday, January 9, 2012, 18:15

उत्तर भारतात शीत लहरीने हाहाकार माजवला आहे. उत्तर भारतात अनेक ठिकाणी दाट धूकं आणि कमी प्रकाशमानामुळे जनजीवन विस्किळत झालं आहे तसंच रेल्वे आणि विमान वाहतूकीवर अनेक भागात परिणाम झाला आहे

राजकारण नको, मूल्यमापन करा...

Last Updated: Tuesday, October 25, 2011, 11:07

सचिन सावंत
शिवसेना, मनसेच्या लोकांनी कुठलाही विचार न करता, कुठलीही शहानिशा न करता संजय निरुपम यांना शिव्या घालायला सुरूवात केली. या सगळ्यात त्यांचं राजकारण आहे. मूळात संजय निरुपम यांच्या वक्तव्याचं मूल्यमापन करायला हवं.