बदलत्या हवामानात कशी घ्याल डोळ्यांची काळजी

Last Updated: Friday, June 20, 2014, 20:30

सध्या नवी दिल्लीत डॉक्टर त्वचेसंबंधीत असलेले त्रास आणि त्याची स्वच्छता कशी ठेवता येईल यावर लक्ष देत आहेत. बदलत्या हवामानानुसार वेगवेगळे आजार आणि रोग पसरले जातात. म्हणून या बदलत्या हवामानात डोळ्यांची काळजी घेणं सर्वांत महत्त्वाचं आहे.

हवामान बदलाने कोकणातील आंबा, काजू पिक धोक्यात

Last Updated: Wednesday, January 22, 2014, 11:15

कोकणात गेले दोन दिवस काही भागात पावसाच्या हलक्या सरींबरोबरच वातावरण ढगाळ झालं आहे. या बदललेल्या वातावरणाचा फटका हापूसला बसण्याची शक्यता आहे. सध्या आंब्याचा मोहोर तयार होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

मुंबईत आजारांनी डोक काढलं वर

Last Updated: Tuesday, October 15, 2013, 13:16

सध्या हवामानातील बदलाचा मुंबईकरांना चांगलाच फटका बसलाय. मुंबईत व्हायरल फिव्हर, मलेरीया आणि डेंग्यू सारखे साथीचे आजार बळावू लागलेत. याचबरोबर सर्दी-खोकला आणि गॅस्ट्रोसदृश्य आजारांनीही डोकं वर काढलं आहे.

पावसाचा जोर तीन दिवस राहणार, मच्छिमारांना इशारा

Last Updated: Wednesday, September 25, 2013, 12:45

सप्टेंबरमध्ये परतीच्या पावसाला सुरुवात होते. उत्तर भारतातून तशी सुरुवातही झाली होती. मात्र पूर्व भारतात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. त्यामुळे मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

सूर्यात होताहेत बदल, विनाशाला तयार राहा....

Last Updated: Thursday, August 8, 2013, 20:07

सूर्याच्या चुंबकीय क्षेत्रात १८० अंशांनी बदल होण्याची शक्यता येथील संशोधकांनी वर्तविली आहे. त्यामुळे पुढे येणाऱ्या तीन ते चार महिन्यात वातावरणात मोठा बदल होऊन मोठे वादळ येण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता

Last Updated: Friday, August 2, 2013, 19:00

मुंबईबरोबरच किनाऱ्यालगत असणाऱ्या कोकण भागात आणि महाराष्ट्रातील उत्तर भागात येत्या काही दिवसात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने आज वर्तवला आहे. ओरिसाच्या किनारपट्टीवरील मान्सूनचा दबाव वाढल्यामुळे आणि तो पश्चिमेकडे सरकत असल्यामुळे हवामानात हा बदल झाला आहे.

भारतीय उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

Last Updated: Friday, July 26, 2013, 11:17

भारताने तयार केलेला इन्सॅट-३ डी या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलेय. या उपग्रहामुळे हवामानाचा अंदाज आणि नैसर्गिक संकटाची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

उत्तरकाशीत पुराचे ७३ बळी, ७३,००० बेघर

Last Updated: Tuesday, June 18, 2013, 16:32

उत्तर भारतातील उत्तराखंड राज्यात पावसाने हाहाकार माजवलाय. कोसळत असलेल्या पावसाने नद्यांना पूर आल्याने आतापर्यंत ७३ जणांचे बळी गेलेत. तर ७३,००० पेक्षा जास्त लोक बेघर झालेत.

उत्तर भारत पाण्याखाली; ६० जण ठार

Last Updated: Tuesday, June 18, 2013, 09:47

मान्सूनच्या पावसानं जोरदार धडक दिल्यानं उत्तर भारतातलं जनजीवन अक्षरश: कोलमडलंय. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात पूराची परिस्थिती निर्माण झालीय.

मान्सून वेळेत येतोय, दोन दिवसांत अंदमानमध्ये

Last Updated: Tuesday, May 14, 2013, 19:37

उन्हाच्या झळांनी कातावलेल्या आणि घामाच्या धारांनी वैतागलेल्या देशवासीयांसाठी एक आल्हाददायक बातमी. मान्सून येतोय. येत्या दोन दिवसांत तो अंदमानमध्ये येऊन दाखल होतोय. अंदमान निकोबार बेटांवर गुरुवारी नैऋत्य मोसमी वारे येऊन धडकणार आहेत.

मुंबईत गारठा, १० अंशावर थंडीचा पारा

Last Updated: Tuesday, January 8, 2013, 18:14

मुंबईत यंदाच्या वर्षी भरपूर थंडी पडलीय. मुंबईकरांना स्वेटर बाहेर काढावे लागलेत. मुंबईत चक्क दहा अंशापर्यंत पारा खाली आलाय.ऋतूचक्रानुसार मुंबईत हिवाळा दरवर्षी येतो. पण यंदाच्या हिवाळ्यानं मुंबईकरांना चांगलंच गारठून टाकलंय.

थंडीच्या दिवसात काय खावं?

Last Updated: Tuesday, December 25, 2012, 20:25

थंडीचा मोसम सुरू झाला की प्रत्येकाला आपल्या आरोग्याची काळजी पडते. थंडीचा बचाव करण्यासाठी गरम आणि उब देणारे कपडे घालण्यावर भर दिला जातो. मात्र, या मोसमात खायचे काय याचा कोणी विचार केला आहे का?

लवकरच येणार हापूस आंबा बाजारात

Last Updated: Friday, November 30, 2012, 18:37

पोषक हवामानामुळे यंदा कोकणचा प्रसिध्द हापूस आंबा खवैय्यांच्या भेटीला लवकर येण्याची शक्यता आहे. रत्नागिरीतून पहिली आंब्याची पेटी कोल्हापूरला रवाना झाली आहे. पहिल्या चार डझनच्या पेटीचा भाव दहा हजार रुपये एवढा आहे.

थंडीत `व्हिटामिन डी`च्या गोळ्या निरुपयोगी

Last Updated: Sunday, October 7, 2012, 16:45

थंडीत अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, काही माणसं त्याचा त्रास सहनही करू शकत नाहीत. पाय दुखणे, वाताने अंग जड होणे, सतत सर्दी होणे, इत्यादी. विटॅमिन डीच्या अभावामुळे थंडीत जास्त त्रास होत असेल असं समजलं जातं होतं. पण, संशोधन करताना हे सिध्द झालय की विटॅमिन डीमुळे थंडीत होणारा त्रास कमी होऊ शकत नाही.

मान्सूनची पुन्हा प्रतिक्षा

Last Updated: Monday, July 16, 2012, 13:25

पावसाची प्रतिक्षा करणा-या राज्यातील जनतेला पुढील पाच दिवस तरी दिलासा मिळण्याची शक्यता नाही. पुढील पाच दिवस पावसाची अशीच स्थिती राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.

दुबार पेरणीचं संकट; सरकारला उशीराचं शहाणपण

Last Updated: Friday, June 29, 2012, 10:46

राज्यात दुबार पेरणीचं संकट ओढवल्यास पर्यायी व्यवस्था तयार असल्याचं कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय. कृषी मंत्र्यानी हवामानाचा अचूक अंदाज वर्तवण्यासाठी राज्यात २१०० ऑटो वेदर स्टेशन्स उभारणार असल्याची घोषणा केलीय.

थंडीची लाट, फळांची वाट!

Last Updated: Wednesday, January 11, 2012, 17:11

आंबाप्रेमींसाठी एक वाईट बातमी आहे. सध्या राज्यभर पसरलेल्या थंडीच्या लाटेमुळं आंब्याचं उत्पादन लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

आंध्र, तामिळनाडूला वादळाचा धोका

Last Updated: Thursday, December 29, 2011, 12:37

बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूत जोरदार वादळ घुसण्याची शक्यता आहे. येत्या ४८ तासात तुफानी वादळाचा सामना करावा लागेल, अशी शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र गारठला

Last Updated: Monday, December 26, 2011, 15:38

थंडीच्या लाटेनं महाराष्ट्र गारठलाय. उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पारा सरासरीच्या खाली उतरलाय. अहमदनगरमध्ये सहा पूर्णांक चार अंश तपमानाची नोंद झालीय. सरासरीच्या तुलनेत तब्बल सहा अंशांनी पारा खाली उतरलाय.