अबब! गुजरातमध्ये आहेत १४८ नरेंद्र मोदी

Last Updated: Monday, April 28, 2014, 18:07

संपूर्ण देशभरात चर्चेत असमारे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वत:च्या राज्यात तब्बल १४८ नरेंद्र मोदी आहेत. हे मोदी म्हणजे त्यांच्या थ्रीडी कॅम्पेनचा हिस्सा नव्हे तर ते प्रत्यक्षातील नागरिक आहेत.

तिच्या धिंगाण्याचा इतरांना त्रास...

Last Updated: Thursday, November 7, 2013, 08:26

अंबरनाथ स्टेशनवर एका महिलेनं धिंगाणा घातल्यानं बुधवारी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली.

आदिवासी मोखाड्यात बांधणार हॉस्पिटल, उद्धव ठाकरेंची घोषणा

Last Updated: Sunday, October 27, 2013, 09:18

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल ठाणे जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील खोडाळा परिसराचा दौरा केलाय. या दौऱ्यात त्यांनी शिवसेनेतर्फे मोखाडा तालुक्यात सुरु असलेल्या कुपोषित बालक आणि गरोदर मातांच्या आरोग्य तपासणी कार्यक्रमाचा आढावा घेतला. शिवाय कुपोषित बालकं त्याच्या मातांना मिठाई,साडी चोळी वाटपही केली.

‘मनरेगा’द्वारं आता मिळणार फोन आणि इंटरनेट

Last Updated: Monday, September 30, 2013, 14:11

२०१४ लोकसभा निवडणुकीच्या प्रार्श्वभूमिवर सरकार नवनवीन योजना जाहीर करतंय. आता एक नवी योजना सरकारनं जाहीर केलीय. ती म्हणजे आता राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) देशातल्या अडीच कोटी लोकांना मोबाईल आणि इंटरनेट सरकार देणार आहे.

बिग बी देणार व्यसनमुक्तीचा संदेश!

Last Updated: Monday, September 9, 2013, 17:56

बॉलिवूडचा शहेनशहा बिग बी अमिताभ बच्चन सामाजिक कार्यातही नेहमीच पुढं असतात.`पोलिओमुक्त भारत`साठी बनविण्यात आलेल्या अमिताभ यांच्या जाहिचरातीनं खूप उपयोग झाला. आपल्या सामाजिक बांधिलकीतला वाटा उचलत आता अमिताभ बच्चन राज्यातील व्यसनमुक्ती अभियानासाठीही साथ देणार आहेत.

उत्तराखंड बेपत्तांचा मृत्यूचा दाखला दोन-तीन महिन्यात- शिंदे

Last Updated: Thursday, September 5, 2013, 09:37

उत्तराखंडमध्ये झालेल्या प्रलयात बेपत्ता असलेल्या लोकांच्या मृत्यूचा दाखला येत्या दोन-तीन महिन्यात देण्यात येऊल, असं केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी स्पष्ट केलंय. बेपत्तांची वाट बघण्यात सात वर्ष थांबलं जाणार नाही, त्यांच्या कुटुंबियांना भरपाई देण्यात येईल, असंही शिंदे म्हणाले.

देशाची राजधानीही यूपी, बिहारींच्या ताब्यात!

Last Updated: Monday, September 2, 2013, 16:26

मुंबईत यूपी, बिहारचे नागरिक मोठ्या संख्येनं स्थलांतरित होतात हे तर आपल्याला माहितीच आहे. मात्र देशाच्या राजधानीवरही यूपी आणि बिहारच्याच नागरिकांचा कब्जा असल्याचं एका सर्वेक्षणातून स्पष्ट झालंय.

पाकिस्तानात मतदान पूर्ण, हिंसाचारात २४ ठार

Last Updated: Saturday, May 11, 2013, 21:35

दहशतवादी धमक्यांमध्ये आणि कारवायांमध्ये पाकिस्तानात शनिवारी मतदान पार पडलं. मतदान संपन्न झाल्यानंतर लगेचच मतमोजणीला सुरुवात झालीय.

पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला २५ जणांचा चावा

Last Updated: Friday, April 26, 2013, 13:09

गोवंडी येथील रफीकनगर भागात एका पिसाळलेल्या मोकाट कुत्र्याने २५ जणांना चावा घेतला. या सगळ्यांना गोवंडी शताब्दी तसेच शीव रुग्णालयात नेण्यात आले.

हिना रब्बानी-खार यांना `पीपीपी`चा जोरदार धक्का...

Last Updated: Saturday, April 13, 2013, 11:07

पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी)च्या उमेद्वारांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आलीय. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या यादीमध्ये पाकिस्तानच्या माजी परऱाष्ट्रमंत्री हिना रब्बानी खार यांच्या नावाला बगल दिली गेलीय.

झरदारी पुत्र बिलावलने पाकिस्तान सोडले

Last Updated: Tuesday, March 26, 2013, 15:59

पाकिस्तानमध्ये राजकीय भूकंप झालाय. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पाकिस्तान पीपल्स पार्टीचा प्रमुख नेता बिलावल झरदारी यांने पाकिस्तान सोडलेय. वडिल असिफ अली झरदारी यांच्याशी न पटल्याने बिलावलने पाकिस्तानला बाय केलाय.

आसाम हिंसा : आमदार अटकेत, पुन्हा कर्फ्यु लागू

Last Updated: Thursday, August 23, 2012, 11:16

आसाम राज्यात नुकत्याच उफाळलेल्या हिंसाचाराबद्दल राज्यातील सत्तारुढ काँग्रेसचा सहयोगी पक्ष असलेल्या ‘बोडोलँड पीपल्स फ्रंट’ या पक्षाच्या एका आमदाराला अटक करण्यात आलीय.

पाकिस्तानचे नवे पंतप्रधान : मखदूम शहाबुद्दीन

Last Updated: Wednesday, June 20, 2012, 12:12

पाकिस्तानचे पंतप्रधान गिलानींना मंगळवारी सुप्रीम कोर्टानं पदासाठी अपात्र ठरवल्यानंतर पंतप्रधानपदावर आता कोण? याबद्दल चर्चा सुरू झाली होती. यानंतर सत्ताधारी पाकिस्तान पिपल्स पार्टी (पीपीपी)नं मखदूम शहाबुद्दीन यांची पंतप्रधान पदासाठी निवड केल्याचं समजतंय.