‘कॅम्पा कोला’ वासियांना मिळाली अखेरची नोटीस!

Last Updated: Saturday, June 14, 2014, 20:09

‘कॅम्प कोला’ रहिवाशांना महापालिकेनं ४८८ कलमाअंतर्गत नोटीस बजावलीय. वारंवार नोटीस बजावूनही घराच्या चाव्या महापालिकेकडं सुपुर्त न केल्यामुळं ही नोटीस बजावण्यात आलीय.

कॅम्पाकोलावासियांना पालिकेची नोटीस, फक्त दोन दिवस

Last Updated: Wednesday, June 11, 2014, 08:00

कॅम्पाकोलावासियांना घरं रिकामी करण्यासाठी आता फक्त दोन दिवस उरलेत. 12 जूनपर्यंत घरं रिकामी करण्याची नोटीस मुंबई महापालिकेनं कॅम्पाकोलावासिय़ांना बजावली आहे.

कॅम्पाकोला रहिवाशांना मुंबई महापालिकेची नव्याने नोटीस

Last Updated: Tuesday, June 10, 2014, 09:39

कॅम्पाकोला रहिवाशांना मुंबई महापालिकेने नव्याने नोटीस पाठवली आहे. १२ जूनला संध्याकाळपर्यंत चाव्या ताब्यात देण्याबाबत या नोटीशीत म्हटलंय.

`कॅम्पाकोला`तील अनधिकृत घरं रिकामी होतायत...

Last Updated: Thursday, June 5, 2014, 11:31

सुप्रीम कोर्टानं दया याचिका फेटाळून लावल्यानंतर कॅम्पाकोलाच्या रहिवाशांनी आपली घरं रिकामी करायला सुरूवात केलीय.

`कॅम्पा कोला`वर पुन्हा होणार सुनावणी... रहिवाशांना दिलासा!

Last Updated: Friday, May 30, 2014, 16:36

मुंबईतल्या कॅम्पा कोला कंपाऊंडमधल्या रहिवाशांना शेवटच्या टप्यात सुप्रीम कोर्टानं किंचित दिलासा दिलाय.

भय इथले संपत नाही! जीव मुठीत घेऊन जगणं सुरू

Last Updated: Friday, November 22, 2013, 10:27

चुनाभट्टीतील स्वदेशी मिलच्या जागेचा वाद कोर्टात सुरु आहे. परंतु या वादाचा फटका मिलच्या जागेत राहणाऱ्या गिरणी कामगारांना बसतोय. लिक्विडेटरच्या ताब्यात मिल असल्यानं इथल्या निवासी इमारतीची ना दुरुस्ती होतंय ना पुनर्विकास. तीन मजली इमारत कधीही कोसळण्याच्या अवस्थेत असून पाचशेहून अधिक जणांचे प्राण धोक्यात आलेत.

आसाराम बापूंच्या आश्रमात गैरप्रकार? स्थानिकांचा हल्लाबोल

Last Updated: Tuesday, September 3, 2013, 21:18

गोरेगावमध्ये असलेल्या आसाराम बापूंच्या आश्रमावर स्थानिकांनी हल्लाबोल केला. या आश्रमानं १ एकर जमीन बळकावल्याचा तसंच तिथं अनेक गैरप्रकार चालत असल्याचा आरोप रहिवाशांनी केलाय...

अकोल्यात शिवसेना कार्य़कर्त्याची गोळी घालून हत्या

Last Updated: Saturday, August 24, 2013, 10:34

अकोला जिल्ह्यात शिवसेनेचे कार्य़कर्ते आणि सरपंच यांची गोळ्या झाडून तर भंडारा जिल्ह्यात विषप्रयोग करून सरपंचांची हत्या करण्यात आली आहे. वाळू माफियांचा हैदोस सुरू असल्याचे दिसून येत आहे. राज्यात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले हे.

भारतात हरवले पाकिस्तानी नागरिक!

Last Updated: Thursday, August 9, 2012, 13:16

गेल्या १७ वर्षात नागपुरात आलेल्या नऊ हजार पाकिस्तानी नागरिकांपैकी सात हजार पाकिस्तानी गायब आहेत. नागपूर पोलिसांना या पाकिस्तानी नागरिकांचा ठावठिकाणा नाहीये.