Last Updated: Tuesday, May 1, 2012, 18:28
केंद्राने आयआयटी विधेयकाला मंजुरी दिल्याने देशात आयआयटीला अधिक चालना मिळणार आहे. त्यामुळे आयआयटी क्षेत्रात काम जाऊ इच्छीनाऱ्यांना आता अधिक संधी प्राप्त होणार आहे. आयआयटीमध्ये भारताचे नाव आदराने घेतले जात आहे. केंद्राच्या नव्या धोरणामुळे या क्षेत्राला अधिक प्रोत्साहन मिळणार आहे.