उत्तर भारतीयांच्या मतांवर मुंबई भाजपचा डोळा

Last Updated: Wednesday, November 6, 2013, 12:25

मुंबई भाजपकडून मनसेच्या नाकावर टिच्चून राजकीय शक्तीप्रदर्शन सुरूय. उत्तर भारतीयांच्या मतावर डोळा ठेवून मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी छटपूजेनिमित्त संपूर्ण मुंबईत होर्डिंग्ज लावलेत. हे होर्डिंग्ज लावून मुंबई भाजपनं मनसेलाच आव्हान दिलंय.

उत्तर भारत भूकंपाने हादरला

Last Updated: Friday, August 2, 2013, 09:18

उत्तर भारतात आज अनेक ठिकांणी भूकंपाचे हादरे बसले. चंदिगढ आणि हिमाचलमध्ये १५ सेकंद भूकंप झाला.

उत्तर भारत पाण्याखाली; ६० जण ठार

Last Updated: Tuesday, June 18, 2013, 09:47

मान्सूनच्या पावसानं जोरदार धडक दिल्यानं उत्तर भारतातलं जनजीवन अक्षरश: कोलमडलंय. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात पूराची परिस्थिती निर्माण झालीय.

भूकंपाचे धक्के; उत्तर भारत हादरला

Last Updated: Wednesday, May 1, 2013, 13:09

राजधानी दिल्लीसह उत्तर भारतात पुन्हा एकदा भूकंपाचे तीव्र धक्के बसले. भूकंपाच्या तीव्र झटक्यांनी दिल्लीसह उत्तर भारतही हादरला.

पाकिस्तानात भूकंप, दिल्ली हादरली

Last Updated: Wednesday, April 24, 2013, 16:30

पाकिस्तानात आज दुपारी भूकंपाचे हादरे जाणवले. या भूंकपाने उत्तर भारतही हादरला.

उत्तर भारतात भूकंप

Last Updated: Tuesday, April 16, 2013, 17:19

आज संध्याकाळी उत्तर भारताला भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाने घाबरून रहिवाशांनी घराबाहेर धाव घेतली.

राज ठाकरेंची तातडीनं चौकशी करा - न्यायालयाचे आदेश

Last Updated: Friday, March 8, 2013, 10:56

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांबाबत केलेल्या वक्तव्यांचा तपास वेगानं केला जावा, असे आदेश दिल्ली कोर्टानं दिलेत. राज ठाकरे यांनी मुंबई आणि महाराष्ट्रात येणाऱ्या उत्तर भारतीयांना घुसखोर असं संबोधलं होतं.

उत्तर भारतीय नेत्यांना मराठी माणसाचे वावडे- राज

Last Updated: Thursday, January 24, 2013, 12:57

`दिल्लीतील उत्तर भारतीय नेत्यांना महाराष्ट्रातील मराठी नेत्यांचं नेहमीच वावडं आहे, त्यामुळेच नितीन गडकरी यांना बाजूला सारण्यात आलं आहे.`

उत्तर भारतात बर्फामुळे १८५ हून जास्त रस्ते बंद

Last Updated: Monday, January 21, 2013, 19:59

उत्तर भारत थंडीने गारठलाय. हिमालय पर्वताच्या डोंगररांगांवर जोरदार बर्फवृष्टी सुरु झालीय. सियाचीन, लेह लडाखमध्ये तापमान -14 डिग्रीपेक्षा काली घसरलं आहे. तर श्रीनगरमध्ये 0 ते -4 डिग्रीपर्यंत पारा खाली आलाय.

उत्तर भारतीयांना हवी मुंबईतील ४० एकर जमीन

Last Updated: Thursday, December 20, 2012, 22:47

मुंबईमध्ये स्थानिक पक्षांचा उत्तर भारतीयांविरुद्ध सुरू असणारा राडा थंड होताच उत्तर भारतीयांनी मुंबईमध्ये ४० एकर जागा मागितली आहे. यामुळे पुन्हा वातावरण तापण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये उत्तर भारतीयांसाठी विद्यापीठ स्थापन करायचं असून त्यासाठी ४० एकर जागेची मागणी उत्तर भारतीय संघाने राज्य सरकारकडे केली आहे.

पुन्हा महाभारत, पत्नीलाच लावले जुगारात

Last Updated: Tuesday, December 4, 2012, 16:02

आपल्या देशात कलियुगात काय होईल, हे सांगता येत नाही. पुन्हा महाभारताची पुनरावृत्ती पाहायला मिळाली आहे. इतिहासातील काळा दिवस पुन्हा उजाडलाय. जुगार खेळण्यासाठी चक्क पत्नीलाच पणाला लावले. या दुर्दैवी प्रकाराबाबत उद्वेग व्यक्त होत आहे.

उत्तर भारतीयाला महाराष्ट्रात आरक्षण कसे?

Last Updated: Saturday, October 6, 2012, 11:12

उत्तर भारतीयाला महाराष्ट्रात आरक्षण कसे दिले जाऊ शकते, असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने उपस्थित केला आहे. त्यांना महाराष्ट्रात आरक्षणाची सुविधा कशी मिळू शकते, अशी विचारणा करीत न्यायालयाने स्पष्टीकरणाची मागणी केली आहे.

उत्तर भारतातला वीजपुरवठा सुरळीत

Last Updated: Monday, July 30, 2012, 21:54

उत्तर भारतातला वीजपुरवठा सुरळीत होत असून झाल्या प्रकाराची तीन सदस्यीय समिती चौकशी करेल, अशी माहिती ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिलीये. वीजपुरवठा केंद्रातला बिघाड, जास्त फ्रिक्वेन्सी आणि कोट्यापेक्षा जास्त वीज घेतल्यामुळं नऊ राज्यांमध्ये वीजपुरवठा विस्कळीत झाला होता.

उत्तर भारताला भूकंपाचा हादरा

Last Updated: Thursday, July 12, 2012, 20:33

उत्तर भारतातील अनेक राज्य भूकंपाच्या धक्क्याने हदरले आहेत. दिल्लीजवळील गाझीयाबाद, नोएडा येथे भूकंपाचे धक्के जाणवले. ५.८ रिश्टर स्केल एवढी या भूकंपाची तीव्रता मोजली गेली.

राज ठाकरे यांच्यावरील अटक वॉरंट रद्द

Last Updated: Monday, April 2, 2012, 14:43

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कल्याण रेल्वे कोर्टात हजर झालेत. त्यामुळं त्यांच्यावरील वॉरंट रद्द करण्यात आलं आहे. राज ठाकरे यांनी कोर्टात सूनावणीला गैरहजर राहण्याची परवानगी मागितली आहे.

राजकारण नको, मूल्यमापन करा...

Last Updated: Tuesday, October 25, 2011, 11:07

सचिन सावंत
शिवसेना, मनसेच्या लोकांनी कुठलाही विचार न करता, कुठलीही शहानिशा न करता संजय निरुपम यांना शिव्या घालायला सुरूवात केली. या सगळ्यात त्यांचं राजकारण आहे. मूळात संजय निरुपम यांच्या वक्तव्याचं मूल्यमापन करायला हवं.