Last Updated: Saturday, November 2, 2013, 19:59
उध्वस्त गावाच्या भग्न घरांच्या रांगेतून, जरा पुढे, त्याच त्या कोपऱ्यात ‘ती’ भिंत विषण्णपणे उभी आहे. उन्हा-पावसात कणा कणाने ढासळत आहे... निसर्ग नियमानुसार...
Last Updated: Tuesday, October 22, 2013, 08:57
आज अंगारकी चतुर्थी...त्यामुळं आज गणेशभक्तांनी गणेशदर्शनासाठी मोठ्या रांगा लावल्यात. मुंबईतल्या सिद्धीविनायक मंदिरात गणेशभक्तांनी रात्रीपासूनच रांगा लावल्यात.
Last Updated: Sunday, August 18, 2013, 18:22
बॉलीवूडचे प्रसिद्ध गीतकार गुलजार यांचा आज ७९ वा जन्मदिवस आहे. गुलजार यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... खूप कमी लोकांना त्याचे खरं नाव माहित आहे. त्यांचं खरं नाव संपूर्ण सिंह कालरा असं आहे.
Last Updated: Tuesday, August 13, 2013, 20:29
संगीतकार, गायक आणि गीतकार म्हणून प्रसिद्ध असलेला ऑस्कर पुरस्कार विजेता ए. आर. रेहमान आता एक हिंदी चित्रपट बनवणार आहे. विशेष म्हणजे चित्रपटाची कथाही रेहमान स्वत: लिहीणार आहेत.
Last Updated: Saturday, June 15, 2013, 16:30
महाराष्ट्राच्या `चिंटू` या चित्रकथेने घराघऱात पोहचणारे `चिंटू`चे लेखक प्रभाकर वाडेकर यांचे पुण्यात शनिवारी निधन झाले.
Last Updated: Tuesday, May 28, 2013, 20:39
कोल्हापूर जिल्ह्यातल्या अतिग्रे गावामध्ये तळ्यातला गाळ काढताना एका प्राचीन मंदिराचे अवशेष सापडले आहेत. तळ्याच्या मध्यभागी असलेलं मंदिर शेष नारायणाचं असल्याचा दावा अभ्यासकांनी केलाय.
Last Updated: Tuesday, May 7, 2013, 12:23
बालपणातील मौजमजा, स्वच्छंदीपणा आयुष्यातील पुढच्या संघर्षासाठी ऊर्जा देणारं इंधन असतं. हे बहुतेक वाघाचं कुटुंब विसरलं असेल. तुम्ही विसरु नका..... तुमच्या बछड्यांना स्वच्छंदी जगू द्या..
Last Updated: Tuesday, October 9, 2012, 18:09
८० आणि ९० च्या दशकांत बॉलिवूडमध्ये अनेक चेहरे असे होते की प्रेक्षकांना त्या कलाकरांना पाहताना खूप आनंद व्हायचा. अशाच चेहऱ्यांमध्ये एक बबली गर्ल होती ती म्हणजे ऊर्मिला मातोंडकर...
Last Updated: Sunday, September 23, 2012, 14:15
यशराज बॅनरचा अजून एक सिनेमा रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. येत्या दिवाळी मध्ये “जब तक है जान“ हा यशराज बॅनरचा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या फिल्मचे तसे प्रोमोजही रिलीज झाले आहेत. प्रदर्शित करण्यात आलेले प्रोमोज उत्कंठावर्धक असल्यामुळे सिनेप्रेमींना “जब तक है जान” पाहण्याची उत्सुकता लागली आहे
Last Updated: Tuesday, February 14, 2012, 00:10
मुंबईचा महापौर हा महायुतीचाच होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. पण त्याच बरोबर बाळासाहेूबांनी त्यांच्या घराणेशाही विषय पुन्हा एकदा मांडला. पुन्हा पुन्हा बाळासाहेबांना त्यांच्या घराणेशाहीवर स्पष्टीकरण द्यावे लागत आहे.
आणखी >>