छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात २० जवान शहीद

Last Updated: Tuesday, March 11, 2014, 17:30

छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पोलिसांवर केलेल्या हल्ल्यात सहा जवान शहीद झाले आहेत.

बिहारमध्ये रेल्वेवर नक्षली हल्ला, तीन जवान शहीद

Last Updated: Saturday, November 30, 2013, 22:03

बिहारमध्ये नक्षलींनी केलेल्या हल्ल्यात जीआरपीचे तीन जवान शहीद झालेत. जमालपूरमध्ये दानापूर-साहेबगंज इंटरसिटी एक्स्प्रेसवर नक्षलींनी हल्ला केला. बिहारच्या मुंगेर जिल्ह्यात आज संध्याकाळी ही घटना घडली. या हल्ल्यात दोन जवान जखमीही झाले आहेत.

शस्त्रसंधीचं उल्लंघन: उरी सेक्टरवर गोळीबार, १ जवान शहीद

Last Updated: Monday, October 28, 2013, 11:26

पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय. श्रीनगरच्या उरीमध्ये पाक सैन्यानं केलेल्या गोळीबारात एक भारतीय जवान शहीद झालाय.

पाचच्या बदल्यात पाकचे ५० मारा – शिवसेना

Last Updated: Tuesday, August 6, 2013, 14:07

पाकिस्तानची नांगी मोडण्यासाठी त्यांचे ५० जवान ठार केले पाहिजेत, अशी आक्रमक भूमिका शिवसेनेने घेतली आहे. पाकिस्तानची मस्ती काही उतरलेली नाही. पाकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. त्यांच्या हल्ल्यात ५ भारतीय जवानांना शहीत व्हावे लागले. यावर शिवसेनेने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.

जम्मू: पाक सैन्याचा हल्ला, ५ जवान शहीद

Last Updated: Tuesday, August 6, 2013, 11:18

जम्मू-काश्मीरच्या पूंछ भागातील सीमारेषेजवळील परिसरात पाकिस्तानी सैन्यानं गोळीबार केलाय. सीमारेषेजवळ असलेल्या भारतीय सैन्याच्या चौकीवर हा हल्ला करण्यात आला. हल्ल्यात पाच जवान शहीद झाल्याची माहिती मिळतेय.

श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला, ४ जवान शहीद

Last Updated: Monday, June 24, 2013, 18:14

श्रीनगरच्या हैदरपुरा भागात लष्कराच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची वृत्त आहे. दहशतवाद्यांच्या या हल्ल्यात चार जवान शहीद तर सात जवान जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. हिजबुल मुज्जाहिद्दीन यांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला; ५ जवान शहीद

Last Updated: Wednesday, March 13, 2013, 13:01

श्रीनगरमध्ये दहशदवाद्यांनी हल्ला केला आहे. बिमना परिसरातल्या शाळेबाहेर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे पाच जवान शहीद झाले आहेत.

जवान शहीद होत असताना, पाकशी क्रिकेट सामने कशासाठी? - राज

Last Updated: Wednesday, January 16, 2013, 10:49

`केंद्रातील सरकार आणि भाजपचा चर्चेचा खेळ सुरू आहे. समझोता एक्सप्रेस कोणी सुरू केली?`