फेसबुकने केलं मुलांना हुशार

Last Updated: Thursday, May 1, 2014, 20:12

फेसबुकमुळे मुलं हुशार होत असल्याचं एका सर्वेक्षणात समोर आलं आहे.

सेक्सपेक्षा मोबाईल अधिक प्रिय...

Last Updated: Friday, February 7, 2014, 19:36

पुरूष नेहमी सेक्सबाबत विचार करत असतात, असे मानले जाते. या संदर्भात अनेक अभ्यास करण्यात आले आहेत. सेक्सने तुम्हांला केवळ चांगलेच वाटत नाही तर तुमची तब्येतही सुधारते. आता या सर्व अभ्यासांना फाटा देणारा एक नवीन अभ्यास अमेरिकेत समोर आला आहे.

ऐकलंत का... राणी एलिझाबेथपेक्षा सोनिया गांधी श्रीमंत!

Last Updated: Monday, December 2, 2013, 17:13

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी या राणी एलिझाबेथ, ओमानचे सुल्तान, मोनॅकोचे राजे आणि कुवेतचे शेख यांच्यापेक्षाही श्रीमंत असल्याचा, दावा ह्युफिंग्टन पोस्ट वर्ल्डनं केलाय.

ट्विटरच्या वापरात भारतीय मागे, सौदी अरेबिया अव्वल!

Last Updated: Monday, November 18, 2013, 20:05

सध्या सोशल मीडियाचा वापर भारतात भरपूर होतांना दिसतो. मात्र असं असलं तरी जगात ट्विटरच्या वापरात भारत सध्या मागे असल्याचं एका सर्वेक्षणात पुढं आलंय. जगात ट्विटरच्या वापरात सौदी अरेबियातील नागरिक सर्वात पुढं आहेत.

सकाळच्या मोकळ्या हवेत फेरफटका मारून तरी बघा!

Last Updated: Wednesday, October 2, 2013, 08:05

नियमित थोड्या वेळ का होईना पण मोकळ्या हवेत मारलेला फेरफटका प्रत्येकाच्या स्वास्थ्यासाठी फायदेशीर ठरतं. परंतु, भारतीय मात्र प्रतिदिन ३० मिनिटांपेक्षाही कमी वेळ सकाळच्या मोकळ्या फेरफटका मारतात, असं नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात स्पष्ट झालंय.

भारतीयांची फुफ्फुसं अकार्यक्षम!

Last Updated: Wednesday, September 4, 2013, 10:58

भारतीयांच्या फुफ्फुसांची कार्यक्षमता ही युरोपियन नागरिकांच्या फुफुसांच्या तुलनेत ३० टक्क्यांनी कमी असल्याचं नुकतंच एका अभ्यासात निष्पन्न झालंय. केवळ एवढंच नाही तर जगभरातील १७ देशांतील नागरिकांच्या फुफ्फुसांच्या तुलनेत भारतीयांची फुफ्फुसं ही सर्वाधिक अकार्यक्षम असल्याचं धक्कादायक वास्तव एका कॅनेडियन सर्वेक्षणात पुढं आलंय.

अमिताभ बच्चनच बॉलिवूडचे बादशाह!

Last Updated: Sunday, July 28, 2013, 17:11

बिग बी अमिताभ बच्चन बॉलिवूडचे शहेनशाह असल्याचं स्पष्ट झालंय.. `ब्रिटीश आशियाई साप्ताहिक इस्टर्न आय`ने केलेल्या सर्वेक्षणानुसार अमिताभचं सर्वोत्कृष्ट असल्याचं समोर आलंय..

भारत तालिबानपेक्षाही जास्त धोकादायक!

Last Updated: Friday, June 29, 2012, 16:35

पाकिस्तानातील १० पैकी केवळ ५ नागरिकांना भारत मैत्री योग्य वाटतो. तर ५ नागरिकांना भारत हा तालिबान आणि अल-कायदापेक्षाही जास्त धोकादायक वाटतो.

नैसर्गिक विधी उघड्यावर, पण खिशात मात्र मोबाइल

Last Updated: Thursday, March 15, 2012, 09:06

देशात स्वच्छतागृहांअभावी ५० टक्के लोक उघड्यावर नैसर्गिक विधी उरकतात. मात्र त्यांच्या खिशात मोबाईल मात्र असतो ही बाब समोर आली आहे. जनगणना अहवालातील तपशीलातून ही माहिती समोर आली आहे.