तब्बल 18 तासांनंतर कोकण रेल्वेची वाहतूक सुरळीत

Last Updated: Monday, May 5, 2014, 07:59

तब्बल 18 तासांनंतर कोकण रेल्वेची वाहतूक सुरळीत झालीय. नागोठणे इथं झालेल्या दिवा - सावंतवाडी पॅसेंजरला झालेल्या अपघातानंतर ही वाहतूक विस्कळीत झाली होतीय.

मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू

Last Updated: Friday, March 21, 2014, 09:40

टिटवाळा आणि आंबिवली दरम्यान लोकल ट्रेनचे पाच डबे घसरल्यामुळे कालपासून मध्यरेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. ती आता पूर्ववत सुरू झाली आहे.

आंदोलन टोलनाक्यांवर, शहरांमधील वाहतूक सुरळीत

Last Updated: Wednesday, February 12, 2014, 08:43

मनसे टोल आंदोलनाचा शहर वाहतुकीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचं सांगण्यात येत आहे. हे आंदोलन टोल नाक्यांवर होणार आहे.

उत्तर भारतातला वीजपुरवठा सुरळीत

Last Updated: Monday, July 30, 2012, 21:54

उत्तर भारतातला वीजपुरवठा सुरळीत होत असून झाल्या प्रकाराची तीन सदस्यीय समिती चौकशी करेल, अशी माहिती ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिलीये. वीजपुरवठा केंद्रातला बिघाड, जास्त फ्रिक्वेन्सी आणि कोट्यापेक्षा जास्त वीज घेतल्यामुळं नऊ राज्यांमध्ये वीजपुरवठा विस्कळीत झाला होता.

वांगणीत ओव्हरहेड वायर तुटून तिघे जखमी

Last Updated: Tuesday, June 26, 2012, 12:11

वांगणी रेल्वे स्थानकाजवळ पँटाग्राफ जळून ओव्हरहेड वायर तुटल्याने झालेल्या अपघात तीन प्रवासी जखमी झालेत. जखमींना कल्याण आणि बदलापूर येथील रूग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान, अपघातस्थळी रेल्वे अधिकारी पोहोचले असून घटनेची माहिती घेत आहेत.

मध्य रेल्वे सुरळीत, एक्स्प्रेस गाड्या खोळंबल्या

Last Updated: Tuesday, June 26, 2012, 11:07

मध्य रेल्वे वाहतुकीला नेहमीच ग्रहण लागल्याचे आज दिसून आले. वांगणीजवळ ओव्हरहेड वायर तुटल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान ही वाहतूक सुरळीत झाली असली तरी लांब गाड्यांचा खोळंबा झाला आहे.

मध्य रेल्वेची विस्कळीत सेवा सुरळीत

Last Updated: Saturday, June 2, 2012, 14:58

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. ती आता पूर्वपदावर आली आहे. २० ते ३० मिनिटांना रेल्वे गाड्या धावत असल्याने प्रवाशांचे हाल झालेत.

मुंबईत रेल्वे प्रवाशांचे हाल, एक्सप्रेस गाड्या रद्द

Last Updated: Wednesday, April 18, 2012, 09:35

मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने मुंबईकर प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत. रेल्वे स्टेशन्सवर प्रवाशांची गर्दी उसळल्याने अर्धा ते एक तासाने धावणाऱ्या रेल्वेमुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप करावा लागत आहे. मध्य रेल्वेच्या सिग्नल बिघाड दुरुस्तीला दोन ते तीन दिवस लागणार आहेत. सिग्नल बिघाडाचा लांब पल्ल्याच्या वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. प्रगती, सिंहगड, गोदावरी आणि राज्यराणी एक्सप्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत