Last Updated: Saturday, January 21, 2012, 13:30
सांगलीत बालगंधर्व नाट्यनगरीत ९२ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाला सुरुवात चागंली झाली आहे. मात्र, म्हणावी तशी गर्दी झालेली नाही. सुरूवातीला बेळगाव सीमावर्ती भागातील लोकांनी हंगामा केला. त्यामुळे काहीसे वातावरण गरम झाले होते. त्यातच निवडणुकीची आचारसंहिता असल्याने राजकीय नेतेमंडळीनीही या संमेलनाकडे पाठ फिरवलेली दिसून येत आहे. त्यामुळे उत्साहाची उणीव दिसून येत आहे.