Last Updated: Saturday, May 17, 2014, 21:20
`राष्ट्रीय आम पार्टी` नावाचा पक्ष स्थापन करून लोकसभा निवडणुकीत उडी घेण्याचा आपला निर्णय साफ चुकला, हे आता आयटम गर्ल राखी सावंतलाही कळून चुकलंय... (हेही नसे थोडके!)
Last Updated: Saturday, May 17, 2014, 19:55
16 मे 2014 रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल जसजसे समोर आले तसंतसे मोदींविरुद्ध बोलणाऱ्यांची तोंडं बंद झालेली दिसत आहेत. अशा मोदी विरोधकांमध्ये एक नाव आहे अभिनेता कमाल राशिद खान याचं...
Last Updated: Friday, May 16, 2014, 16:30
लोकसभा निवडणूक 2014मध्ये अनेक सेलिब्रेटींनी आपलं नशीब निवडणुकीत आजमावण्याचा प्रयत्न केलाय. त्यात काहींना यश तर काहींना अपयश पाहावं लागतंय. कोण-कोणते सेलिब्रेटी विजयी झाले आणि कोणते पराभवाच्या छायेत आहे ते पाहूया...
Last Updated: Friday, May 16, 2014, 14:55
लोकसभा निवडणूक 2014 मध्ये आता निकाल स्पष्ट होतोय. बॉलिवूडही या निकालाची वाट पाहतंय. कोण कोण काय म्हणाले ट्विटरवर...
Last Updated: Friday, May 16, 2014, 10:18
आज 16व्या लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू होतेय. एक्झिट पोलच्या निकालांनंतर नरेंद्र मोदींचं सरकार येणार, असंच बोललं जातंय. नरेंद्र मोदींना जर पंतप्रधान बनल्यानंतर बॉलिवूडमधून आपले नेते निवडायचे असतील तर ते कोणाला निवडतील?
Last Updated: Thursday, May 15, 2014, 14:40
अभिनेता जॅकी श्रॉफ यांचा मुलगा टायगरला अभिनयाप्रमाणेच प्राण्यांचीही आवड आहे. अनेक सुंदर आणि ताकदवान पशु-प्राणी त्याला आपल्याकडे आकर्षित करतात.
Last Updated: Thursday, May 15, 2014, 13:48
धक धक गर्ल माधुरी दीक्षितचा आज वाढदिवस आहे. तिने वयाचे 46 वर्ष पूर्ण केली आहेत. माधुरीने बॉलिवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. ती अनेक अभिनेत्रींची आयकॉन झाली आहे. तिने 1980-90 च्या दशकात नृत्य और स्वाभाविक अभिनयाच्या जोरावर आपली छाप पाडली.
Last Updated: Thursday, May 15, 2014, 13:28
साताऱ्यात बुधवारी रात्री सिनेनिर्माते बोनी कपूर यांच्या गाडीला अपघात झाला. या दुर्घटनेत ते जखमी झालेत. पण, त्यांना जास्त जखमा झालेल्या नाहीत.
Last Updated: Thursday, May 15, 2014, 13:30
बॉलीवूडमध्ये ज्यांच्या दोस्तीची चर्चा जोरदार आहे, प्रत्येक दिवशी एक ना एक बातमी रणवीर सिंह आणि दीपिका यांची जवळीक किती वाढलीय याच्यावर असते.
Last Updated: Wednesday, May 14, 2014, 20:53
कतरीना कैफचे फॅन्स आपलं प्रेम तिच्यापर्यंत पोहचण्यासाठी कोणत्या सीमारेषेपर्यंत पोहचू शकतात यावर चर्चा करण्याची अजिबात गरज नाही. नुकतंच एका भक्तानं कतरीनासाठी आरती लिहून याचाच एक नमूना सादर केलाय.
आणखी >>