कोण म्हणंत आघाडीत बिघाडी..?

Last Updated: Wednesday, November 9, 2011, 07:43

महेश तपासे
राणे-जाधव यांच्या वादामुळे आघाडीचे विरोधक भलतेच खूश झाल्याचे दिसून येत आहे.. आज अनेक ठिकाणी अश्या वावट्य़ा उठल्या आहेत की, आघाडीमध्ये बिघाडी झाली आहे.

भास्कर जाधव जरा सबुरीनं....

Last Updated: Wednesday, November 9, 2011, 06:34

निर्मला सामंत-प्रभावळकर
राज्यात आजही आघाडी सरकारचं राज्य आहे. आणि हे सरकार अतिशय उत्तम प्रकारे प्रशासनाचा कारभार पाहत आहे. राणे-जाधव वाद ही नक्कीच गंभीर बाब आहे. पण अशाप्रकारे वादविवाद केल्याने आघाडी काही बिघाडी होईल असं मला वाटत नाही.

कोकणात ‘गुंडा’राज

Last Updated: Tuesday, November 8, 2011, 17:09

सिंधुदुर्ग जिल्ह्यासारखं दहशतीचे वातावरण संपूर्ण राज्यात कोठेही नाही. मी एका उद्योजकाला सिंधूदुर्गात गुंतवणूक का करत नाही असं विचारलं तेव्हा ते म्हणाले की तिथल्या गुंडाराजमुळे भीती वाटते. मी संपूर्ण राज्यात फिरतो पण इतकी भयाण परिस्थिती कुठेही नाही.

अण्णा आंदोलन फक्त सवंग प्रसिद्धीसाठीच का?

Last Updated: Monday, November 7, 2011, 18:44

अजित सावंत
अण्णांचा ब्लॉग वरूनही राजकारण होऊ शकतं याचंच आश्चर्य मला वाटतं, कारण की आजवर टीम अण्णा आणि स्वत: अण्णा या दृष्टचक्रात अडकतच चालले आहेत. आजवर त्यांच्या टीमची नवनवीन बाहेर येणारी प्रकरण आणि तसतसे त्यांचा आंदोलनापासून दूर जाणारे अण्णा. यांमुळे सामान्याचा मनात घर करणारे अण्णा मात्र याच सामान्यांचा रोषाला लवकरच सामोरे जातील असं वाटतं.

सकारात्मक प्रांतवाद असावा...

Last Updated: Thursday, November 3, 2011, 18:24

दीपक पवार
राजकीय विश्लेषक
निरुपमसारख्या नेत्यांबद्दलच बहुतेक तुकाराम महाराजांनी लिहून ठेवलंय ‘तुका म्हणे ऐशा नरा, मोजुनी माराव्या पैजारा’. पण, महाराष्ट्रातल्या पक्षांनी प्रांतवादाचं प्रतिक्रियात्मक राजकारण थांबू नये. यापलीकडे जाऊन त्यांना मराठी भाषेसाठी सकारात्मक राजकारण करावं लागेल.

मराठी माणसाला पेटवू नका

Last Updated: Saturday, December 24, 2011, 11:18

बाळा नांदगावकर
परप्रांतवादाचे राजकारण आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केले नाही. मुळात हा मुद्दा कोणी उकरून काढला हे आपण पाहिले पाहिजे. काँग्रेसच्या संजय निरूपम यांना आताच काय गरज होती बोलायची

छटपूजा की राजकारण

Last Updated: Wednesday, November 2, 2011, 18:00

राम कदम
गेल्या काही दिवसांमध्ये उत्तर भारतीय नेत्यांनी केलेल्या वक्तव्यावरुन मोठा वादंग माजलेला आहे. त्या संदर्भात राज ठाकरे योग्य वेळ येताच आपल्या खास आक्रमक पद्धतीनं आपलं मत लोकांसमोर मांडतील.

दलाल स्ट्रीट की डल्ला स्ट्रीट

Last Updated: Tuesday, November 8, 2011, 16:44

विश्वास उटगी
दलाल स्ट्रीट ताब्यात घ्या! ही चळवळ येत्या शक्रवारी ४ नोव्हेंबर २०११ रोजी सुरु होणार आहे. अमेरिकेतील वॉल स्ट्रीट ताब्यात घेण्याच्या धर्तीवर भारतातही ही चळवळ सूर करत आहेत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सचिव प्रकाश रेड्डी आणि त्याला महाराष्ट्र स्टेट बँक एम्फ्लॉईज फेडरेशनने (एमएसबीईएफ) पाठिंबा दिला आहे. एमएसबीईएफ ही ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोशिएशनची संलग्न फेडरेशन आहे.

निरुपमच्या तोंडाला मी काळं फासणारच...

Last Updated: Wednesday, November 2, 2011, 18:13

विनोद घोसाळकर
मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देणार आहे. कारण माझ्या पदापेक्षा मला नेहमीच मराठी स्वाभिमान हा मला हजारपटीने जास्त महत्त्वाचा वाटतो. कारण, मी हाडाचा शिवसैनिक आहे. हे संजय निरुपमने लक्षात ठेवावं.

ग्रामीण महाराष्ट्राकडेही माझे लक्ष

Last Updated: Friday, December 23, 2011, 15:45

राज ठाकरे
शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण महाराष्ट्राकडे नवनिर्माण सेनेने दुर्लक्ष्य केलं अशी टीका होते, परंतु ही टीका स्वाभाविक आहे, पक्ष वाढवताना टप्प्याटप्याने पावलं टाकण्याचं मी ठरवलं आहे.