मनाचा ठाव घेणारं 'देऊळ'

Last Updated: Wednesday, March 7, 2012, 20:17

संदीप साखरे
सर्वात पहिल्यांदा अशा संवेदनशील विषयावर कुणालाही न दुखावणारा (अगदी देवही निवडून घेतलेला) असा चित्रपट इतक्या धीटपणे सिनेमात मांडणा-या सर्वच टीमचं मी मनापासून कौतुक करतो.. दुसरं अप्रतिम कास्टिंग.. कुठल्या भूमिकेसाठी कोण माणूस आणि तोही मराठीतला सर्वोच्च असाच हे निवडण्याबाबत धन्यवाद.

मुंबई राखली, आता महाराष्ट्र जिंका !

Last Updated: Saturday, March 3, 2012, 19:35

शिवसेनेनं अखेर मुंबईत 'जिंकून दाखवलंच'. या शहरावर शिवसेनेच्या वाघाची पकड किती मजबूत आहे, हेच यातून दिसून आलं. शिवसेनाप्रमुखांची जंगी सभा आणि वॉर्डा-वॉर्डात पसरलेलं शिवसैनिकांचं जाळं या ताकदीवर मुंबई महापालिकेवरील भगव्याचा डौल पुन्हा कायम राहिला.

राज्यात शेतीची नशा

Last Updated: Tuesday, June 5, 2012, 18:02

सुरेंद्र गांगण
बीड, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यात अफूची शेती फोफावत आहे. बीड जिल्ह्यात प्रथम अफूच्या शेतीची पाळेमुळे दिसून आली. मात्र, ही पाळेमुळे खोलवर रूजलेली होती. कृषी अधिकाऱ्यांना चक्क चुना लावून अन्य शेतीच्या नावाखाली अफूची पेरणी केली गेली. ही पेरणी बक्कळ पैसा मिळविण्यासाठीच झाल्याचे स्पष्ट होत आहे. झटपट श्रीमंत होण्यासाठी या शेतीची नशाच शेतकऱ्याला पडलेली दिसून येत आहे.

टीम इंडियाला नव्हतीच खेळायची ‘फायनल’

Last Updated: Friday, March 2, 2012, 17:29

प्रशांत जाधव
ऑस्ट्रेलियात कसोटी मालिकेत कांगारूंकडून व्हाइटवॉश मिळाल्यानंतर विश्वविजेती टीम इंडिया वन डेत काही तरी कमाल करून दाखवेल असे वाटत होते. मात्र, वन डेतही माती खात लवकरात लवकर मायदेशी परतण्याचे वेध टीम इंडियाला लागेल आहे.

इस्राइलने 'करून दाखवलं', आता भारत करणार!

Last Updated: Monday, February 27, 2012, 12:38

भारतसोडून जवळपास सर्व जगाने नाकारलेला देश म्हणजे इस्त्राईल. खरं तर हाकललेल्या मूठभर माणसांनी दिशा देऊन घडवलेल्या देश म्हणजे इस्त्राईल. निसर्गाशी फारशी कृपा नसलेला भुपद्रेश म्हणजे इस्त्राईल. मात्र इस्त्रायलची प्रगतीही सर्वांनाच थक्क करणारी आहे.

कोकणने का बदल स्वीकारलेत?

Last Updated: Tuesday, February 28, 2012, 07:31

सुरेंद्र गांगण
कोकण म्हटलं की डोळ्यासमोर उभा राहतो तो निसर्ग. मात्र, या निसर्गावर लाकूड व्यापाऱ्यांनी घाला घालून निसर्गाची पैशासाठी लूट केली आहे. महाराष्ट्रातील जवळपास निम्मा जंगलभाग हा कोकणात होता. आता हे प्रमाण घटत आहे. हे सांगण्याचे कारण की, कोकणच्या वातावरणाला पोषक असे उद्योग आले नाही. मात्र, वातावरण बिघडविणारे प्रकल्प आणले गेलेत. यातून राजकारणही केलं गेलं, ते आजही सुरू आहे.

मुंबई-ठाणेकरांना कोणी वाली आहे का?

Last Updated: Wednesday, February 15, 2012, 16:41

मंदार मुकुंद पुरकर
मुंबई आणि ठाणे महापालिकेच्या निवडणुकांसाठी मतदान १६ फेब्रुवारी रोजी होत आहे. या दोन्ही महापालिकांच्या सत्तास्थानी कोण असेल हे १७ फेब्रुवारीच्या दुपारपर्यंत स्पष्ट होईल. मुंबई आणि ठाण्यात शिवसेना आणि भाजप युतीची सत्ता गेल्या दोन दशकाहून अधिक काळ सत्तेत अबाधित राहिली आहे.

जजंतरम..ममंतरम...ए.मुरुगानाथम!

Last Updated: Wednesday, February 15, 2012, 15:01

मंदार मुकुंद पुरकर
ए.मुरुगानाथम यांचे नाव तुम्ही ऐकलं असण्याची शक्यता तशी दुरापास्तच म्हणावी लागेल. कारण मुरुगानाथम हा दाक्षिणात्या सिनेमाचा नायक, दिग्दर्शक किंवा संगीत दिग्दर्शक नसून कोयम्बतूरच्या वर्कशॉपमध्ये काम करणारा एक साधा मेकॅनिक आहे

निवडणुकीची गावठी पद्धत चांगली - बाळासाहेब

Last Updated: Thursday, February 16, 2012, 12:31

मंदार परब
प्रदीर्घ काळानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुलाखत दिली आहे. यावेळी त्यांनी मराठी मनाचा वेध घेणाऱ्या झी २४ तास या मराठमोळ्या चॅनलची निवड केली. या EXCLUSIVE मुलाखतीतील प्रश्नोत्तर जसेच्या तसे....

नौदलाच्या सामर्थ्याचे 'विराट' दर्शन

Last Updated: Tuesday, January 31, 2012, 17:44

स्मिता मांजरेकर
प्रजासत्ताक दिनी विशेष कार्यक्रम करण्याचं कित्येक दिवस मनात योजलं होतं. तसंच हा विशेष कार्यक्रम नौदल किंवा सेनादलाच्या सैनिकांसह करावा हा विचार मनात होता. प्रामुख्याने हिंदी आणि इंग्रजी न्यूज चॅनलवर अशाप्रकारचे कार्यक्रम आपण नेहमीच पाहतो, मात्र आपल्या मराठी न्यूज चॅनलमध्येही असाच शो आपण करावा अशी कल्पना मनात आली...