( शीत ) युद्ध आमचे झाले सुरु......

Last Updated: Wednesday, October 26, 2011, 11:28

अमित जोशी
चीन आणि भारत यांच्यामध्ये युद्ध सुरु झाले आहे असं म्हंटलं तर थोडसं गोंधळायला होईल, चटकन लक्षात येणार नाही. अर्थात हे विधान साफ चुकीचे आहे. पण दोन्ही देशांमध्ये शीतयुद्ध सुरु झाले आहे असं म्हंटलं तर ते चुकीचे होणार नाही.

तुम चले जाओगे तो सोचेंगे

Last Updated: Tuesday, October 25, 2011, 09:59

आदित्य नीला दिलीप निमकर
२०११ हे वर्षं कलाक्षेत्रासाठी खरंच खूप अशुभ ठरलं. विशेषतः संगीत क्षेत्राला... भीमसेन जोशीं, श्रीनिवास खळेंसारखे संगीताची दिव्यानुभुती देणारे संगीतकार आपल्यातून गेले. आता भारतीय गज़ल गायकीला स्वर्गीय आवाजाने भारावून टाकणारे जगजीत सिंग स्वर्गस्थ झाले.

महायुतीचा 'भीम'टोला !

Last Updated: Saturday, October 22, 2011, 14:46

संतोष गोरे
रमेश वांजळेंबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे सलोख्याचे संबंध होते, असं सांगण्याची जणू स्पर्धाच लागली होती. मात्र प्रेताच्या टाळूवरील लोणीही ओरबडून खाण्याची ही स्वार्थी राजकीय प्रवृत्ती सामान्य मतदारांना मुळीच पसंत पडली नाही.

देव आनंदचा बेफिक्रीचा धुवाँ...

Last Updated: Saturday, October 22, 2011, 14:58

मंदार मुकुंद पुरकर
देव आनंदची कारकिर्द ऐन बहरात असताना त्याच्यावर चित्रित झालेलं हे सदाबहार गाणं आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धाचं वर्णन करताना चपखलपणे लागू होईल असं त्याला देखील वाटलं नसेल. देव आनंदने गेली तीस वर्षाहून अधिक काळ एका मागून एक फ्लॉप सिनेमांची निर्मिती करण्याचे विलक्षण सातत्य राखलं आहे.

कोकणातलो गणेशोत्सव

Last Updated: Saturday, October 22, 2011, 16:00

ऋषी देसाई
आज ऑफीसात बसान यो ब्ल़ॉग लिवता ना देहान फक्त मुंबयत आसान काळीज आणि मन केवाच गावात जावान पोहोचलाय.. आणि ल्हानपनापासूनचे सगळे आठवनी अशे नाचकं लागले..

रविवारची फिस्ट...

Last Updated: Sunday, January 8, 2012, 21:09

संदीप साखरे
शनिवारची उशिराने झालेली रात्र... रविवारची पहाटे 10 पर्यंतची साखरझोप.. चहाच्या पेल्याबरोबच मित्रांचे आलेले फोन... आणि मग विनाअंघोळीची बाईकवरुन किंवा कारमधून लांबवर कुठेतरी मारलेली रपेट..

अण्णांचे आंदोलन, काँग्रेसचा आत्मक्लेश

Last Updated: Saturday, October 22, 2011, 16:05

संतोष गोरे
अण्णा हजारेंच्या आंदोलनाला मिळणा-या पाठिंब्यामुळे धास्तावलेल्या काँग्रेस सरकारच्या पायाखालची वाळू सरकली. आणि त्यानंतर काँग्रेस सरकारचे सगळे निर्णयही चुकत गेले. अण्णा हजारेंना उपोषणाची परवानगी देण्यात आली नाही.

अवकाशातील कचरा (Space Debris)

Last Updated: Saturday, October 22, 2011, 16:07

अमित जोशी
कृत्रिम उपग्रहांचा कार्यकाल हा काही महिन्यांपासून ते 10 ते 15 वर्षांपर्यंत निश्चित केलेला असतो.सुरुवातीच्या मोहिमांमध्ये उपग्रह हे अनेकदा भरकटले जायचे किंवा हव्या त्या कक्षेत पाठवण्यास अपयश यायचे. तर अनेक उपग्रहांचा कार्यकाल संपल्यावर त्याचा वापर बंद केला जायचा.

|| दृष्टीदायी अंधत्व||

Last Updated: Saturday, October 22, 2011, 16:11

आदित्य निमकर
एकवेळ जन्मांध माणूस जन्मतःच मिळालेलं अंधत्व स्वीकार करू शकेल. पण, वयाच्या नवव्या-दहाव्या किंवा चौदा पंधराव्या वर्षी जेव्हा डोळ्यांमध्ये उज्ज्वल भविष्याची स्वप्नं उजळत असतात, त्यावेळी असं आयुष्य झाकोळून टाकणारं, अंधःकारमय करणारं,

घोळ नामातंराचा पण घोर मात्र सामान्यांना.....

Last Updated: Tuesday, February 14, 2012, 21:05

रोहित गोळे
अनेकांना नामांतर हे कशाशी खातात हे देखील माहित नाही. म्हणजेच या नामांतरावर झुंजण्यापेक्षा काही समाजोपोयोगी कामं होतील का यावर लक्ष केंद्रित करावं याचा अर्थ असं नाही कि मी बाबासाहेब यांच नाव देणार किवां त्यामुळे विरोध करतोय..