राज ठाकरे कोणावर साधणार निशाणा...

Last Updated: Friday, February 15, 2013, 17:54

आज रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची दुसरी जाहीर सभा आहे. आजच्या सभेत ते काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

राज ठाकरेंच्या उपस्थित उपरकरांचा `मनसे` प्रवेश

Last Updated: Thursday, February 14, 2013, 19:39

शिवसेनेचे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी अखेर शिवसेनेला जय महाराष्ट्र केलाय. उपरकर उद्या मनसेत प्रवेश करणार आहेत. खेडमधील मनसेच्या जाहीर सभेत राज ठाकरेंच्या उपस्थितीत उपरकर प्रवेश करणार आहेत.

शाही विवाह : जाधव यांनी मागितली माफी

Last Updated: Thursday, February 14, 2013, 16:43

नगरविकास राज्यमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री भास्कर जाधव यांनी मुलाचा आणि मुलीचा शाही थाटात विवाह केला. राज्यात दुष्काळ असताना लग्नात पैशाची उधळपट्टी केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कानउघडणी करताच जाधव यांनी माफी मागून आपल्या कुवतीप्रमाणे दुष्काळग्रस्तांना मदत करणार असल्याचे स्पष्टीकरण दिले.

दुष्काळातून बाहेर काढ, राणेंचं भराडीदेवीला साकडं

Last Updated: Thursday, February 14, 2013, 18:16

आपलं जे राजकीय यश आहे, ते भराडी देवीच्या आशिर्वादामुळे आहे, असं उद्योगमंत्री नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरे कोकणात, भराडीदेवीचे घेतले दर्शन

Last Updated: Thursday, February 14, 2013, 14:28

राज ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत. दरम्यान त्यांनी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी येथील सुप्रसिद्ध भराडीदेवीच्या मंदिरात जाऊन सपत्नीक भराडीदेवीचं दर्शन घेतलं.

भराडीदेवीच्या जत्रौत्सवाला सुरुवात...

Last Updated: Thursday, February 14, 2013, 13:34

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडीच्या भराडीदेवीच्या जत्रोत्सवाला आजपासून सुरुवात झालीय.

राज-उद्धव एकत्र येऊ की नये घरगुती विषय- राणे

Last Updated: Thursday, February 14, 2013, 13:37

उद्धव आणि राज एकत्र यावेत की न यावेत, याबाबत आपल्याला काही वाटत नसल्याचं उद्योगमंत्री नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

माफियांचा धुमाकूळ, तहसीलदारांच्या पथकावर हल्ला

Last Updated: Thursday, February 14, 2013, 13:58

रायगड जिल्ह्यात वाळू माफियांनी पुन्हा धुमाकूळ सुरू केलाय. म्हसळा तालुक्यातल्या आंबेतमध्ये अवैध वाळू उपसा रोखणा-या तहसीलदारांच्या पथकावर हल्ला करण्यात आलाय.

पाहा... दुष्काळात करपणाऱ्या जनतेच्या मंत्र्यांचा थाट!

Last Updated: Thursday, February 14, 2013, 08:20

एकीकडं दुष्काळानं महाराष्ट्र होरपळत असताना दुसरीकडं कोकणातील राष्ट्रवादीचे नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधवांनी मात्र आपल्या मुला-मुलींच्या लग्नावर लाखो रुपयांचा चुराडा केलाय.

जितेंद्र आव्हाड यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

Last Updated: Wednesday, February 13, 2013, 21:19

दुष्काळग्रस्तांच्या निधीसाठी सिडको, म्हाडा आणि एमएमआरडीएने 50 टक्के निधी द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे ठाण्यातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. याबाबत आव्हाड यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पत्र पाठवलंय.