आसाराम बापूंच्या भक्तांचा मीडियावर हल्ला

Last Updated: Monday, March 18, 2013, 18:41

नागपूरमध्ये आसाराम बापूंनी लाखो लिटर पाणी वाया घालवत धुळवड साजरी केली होती. या गोष्टीला झी २४ तास ने वाचा फोडल्यावर आसाराम बापूंच्या भक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

मुख्यमंत्री हे वागणं बरे नव्हे - पवार

Last Updated: Sunday, March 17, 2013, 11:36

पुन्हा एकदा केंद्रीय कृषीमंत्री शरद पवारांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. तसाच आघाडी सरकारमधील घटक पक्ष काँग्रेसलाही डिवचलंय. पृथ्वीराज चव्हाण यांना पवार म्हणालेत, मुख्यमंत्री हे वागण वागणं बरे नव्हे.

राज ठाकरे दुसरं दुकान थाटू नका - पवार

Last Updated: Sunday, March 17, 2013, 10:15

पुन्हा एकदा केंद्रीय कृषीमंत्री शरद पवारांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या ४९व्या अधिवेशनात पवार यांनी राज ठाकरेंवर जोरदार टीका केली.

एसटीचा २३ एप्रिलपासून बेमुदत संप

Last Updated: Sunday, March 17, 2013, 11:21

एसटी कामगारांच्या मागण्यांकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केल्याने संतप्त झालेल्या कामगार संघटनेनं संपाची हाक दिलीय. एसटी कामगार संघटनेने २३ एप्रिलपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतलाय आहे. शनिवारी येथे झालेल्या राज्यस्तरीय अधिवेशनात हा निर्णय घेतला.

`चमकोगिरी` सुरूच, कधी थांबणार चमकोगिरी?

Last Updated: Sunday, March 17, 2013, 00:08

होर्डिंग काढण्याबाबत कोर्टाने आदेश दिल्यानंतर अनेक शहरात त्याचा परिणामही दिसून आला. दोन दिवसांपूर्वीच सर्व पालिकांनी शहरातील होर्डिंग आणि पोस्टर काढून टाकण्याचे आदेश कोर्टाने दिले होते.

छेडछाडीच्या आरोपाखाली पहिली अटक...

Last Updated: Saturday, March 16, 2013, 17:05

केंद्र सरकारनं नुकत्याच संमत केलेल्या छेडछाड प्रतिबंधक कायद्यानुसार पहिलीच अटक ठाणे जिल्ह्यातील भाईंदरमध्ये झालीय. त्यामुळे एकप्रकारे पोलिसांनी नव्या कायद्याची अंमलबजावणी करत या कायद्याचा श्रीगणेशा केलाय.

अंबरनाथमध्ये दहावीचा बीजगणिताचा पेपर फुटला

Last Updated: Thursday, March 14, 2013, 17:59

अंबरनाथमध्ये खासगी क्लासेस चालकानं दहावीचा बीजगणिताचा पेपर फोडल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

नानासाहेब धर्माधिकारींचे स्मारक रद्द करा- आप्पासाहेब

Last Updated: Wednesday, March 13, 2013, 14:12

महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी यांचे स्मारक रद्द करा अशी मागणी नानासाहेबांचे चिरंजीव आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मागणी केली आहे.

नगरसेविकेच्या पती आणि मुलाची तरूणाला मारहाण

Last Updated: Tuesday, March 12, 2013, 17:13

वसईत नगरसेविकेचा पती आणि मुलाची दबंगई समोर आली आहे. नगरसेविकेचा पती आणि मुलानं एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.

राज्याला रत्नागिरी वीज प्रकल्प डोईजड

Last Updated: Tuesday, March 12, 2013, 17:46

पूर्वीचा बुडीत निघालेला दाभोळ प्रकल्प नव्या नावाने सुरू करण्यात आला. आता हाच रत्नागिरी गॅस वीज निर्मितीचा प्रकल्प हा केंद्र सरकारकडे हस्तांतरीत करण्याचा राज्य सरकार गांभीर्याने विचार करत आहे.