पोलिसांच्या छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

Last Updated: Wednesday, October 19, 2011, 06:51

वर्धा जिल्ह्यातील आर्वीत पोलीस स्टेशनच्या पायरीवर आशिष सोमकुंवर या तरुणाने आत्महत्या केली आहे.

शेतकऱ्यांची 'कापूस'कोंडी

Last Updated: Tuesday, October 18, 2011, 15:34

नव्या कापसाला भाव मिळणार नसल्याची शक्यता असल्यानं स्वतंत्र भारत पक्षाने राज्यात पीक परिषदांचं आयोजन केलं आहे. कापूस आणि धानच्या निर्यातीच्या फसव्या धोरणामुळे शेतक-यांची कोंडी होत असल्यामुळे पीक परिषदांच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे.

नागपूर बाजारपेठेत भीषण आग

Last Updated: Saturday, November 5, 2011, 13:28

नागपुरातील इतवारी बाजारपेठेत भीषण आग लागून लाखोंचं नुकसान झालयं. आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलयं.

कटतीला केळी शेतक-यांचा विरोध

Last Updated: Sunday, October 16, 2011, 06:42

रावेर तालुक्यातील शेतक-यांनी बुधवारपासून प्रती क्विंटलला 3 किलो कटतीला शेतक-यांनी उघड विरोध केला होता.

लोडशेडिंगचा झटका वितरण कंपनीला!

Last Updated: Tuesday, October 11, 2011, 12:07

यवतमाळ जिल्ह्यात वाढत्या भारनियमनामुळं लोकांच्या संतापाचा उद्रेक झाला. संतप्त नागरिकांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर हल्ला चढवून अभियंत्याच्या कक्षाची तोडफोड केली.

नागपूर विद्यापीठाचं विभाजन

Last Updated: Tuesday, October 11, 2011, 11:48

राज्यातील मागासलेल्या चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी नागपूर विद्यापीठाचं विभाजन करण्यात आलं आहे. या विद्यापीठाचं विभाजन करून गडचिरोलीत गोंडवाना विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. मात्र, या विद्यापीठाच्या स्थापनेपासून समस्यांचं शुक्लकाष्ठ लागलं आहे.

वर्ध्यात 'आधार'चे काम 'धारदार'

Last Updated: Sunday, October 2, 2011, 14:34

'आधार' नोंदणीत वर्धा जिल्हा राज्यात अव्वल आला आहे. जिल्ह्यातील 52 टक्के नागरिकांनी आधार कार्ड नोंदणी करून घेतली. जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येपैकी सहा लाख 46 हजार 115 जणांची नोंदणी झाली आहे.

‘पीएम’पदासाठी ‘नो एम’- अडवाणी

Last Updated: Sunday, October 2, 2011, 14:31

पुढील महिन्यात अडवाणी भ्रष्टाचार विरोधात रथयात्रा काढणार असून त्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि इतर पदाधिकाऱ्यांना भेटले.