Last Updated: Tuesday, May 6, 2014, 10:18
कोल्हापुरातील टोल वसुली पुन्हा सुरू होणार आहे, कारण कोल्हापूर परिसरातील "आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर` या कंपनीच्या नऊ नाक्यांवरील टोलवसुली पुन्हा सुरू करून या नाक्यांना पोलिस संरक्षण द्यावे, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज दिलाय.