राज ठाकरेंनी हात जोडले, म्हणाले धीर धरा!

राज ठाकरेंनी हात जोडले, म्हणाले धीर धरा!

Last Updated: Wednesday, March 12, 2014, 18:47

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आजपासून गारपिटीग्रस्तांच्या व्यस्था जाणून घेण्यासाठी मराठवाडा दौऱ्यावर आहेत. राज यांनी शेतकऱ्यांना हात जोडून विनंती केलेय. तुम्ही हिंमत धरा, बाकी मी बघतो, असा धीर देत शेतकऱ्यांना आवाहन केले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करा, अशी मागणी राज यांनी यावेळी केली.

असहाय्यतेचा फायदा घेऊन `ती`च्यावर वारंवार बलात्कार

Last Updated: Wednesday, March 12, 2014, 10:00

रत्नागिरी तालुक्यातील फणसोप परिसरातील बांगलवाडीत एका अपंग मुलीवर वांरवार सामूहिक बलात्कार झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय.

गारपीटग्रस्तांचे अश्रू पुसण्याची चढाओढ, मोदी विदर्भ दौऱ्यावर

गारपीटग्रस्तांचे अश्रू पुसण्याची चढाओढ, मोदी विदर्भ दौऱ्यावर

Last Updated: Tuesday, March 11, 2014, 20:55

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी २० मार्चला विदर्भाच्या दौ-यावर जाणार आहे. मोदी वर्ध्यात पांढरकवडा इथं चाय पे चर्चा हा कार्यक्रम होणार आहे. लोकसभा निवडणुकीत गुंतलेल्या नेत्यांना आता कुठे खडबडून जाग आलीये. आता सर्वच पक्षांनी आपापल्या प्रचार सभा रद्द केल्या आणि सुरू झाली गारपीटग्रस्तांचे अश्रू पुसण्याची चढाओढ.

गजानन बाबर यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र

गजानन बाबर यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र

Last Updated: Tuesday, March 11, 2014, 20:16

शिवसेनेचे खासदार गजानन बाबर यांनी अखेर जय महाराष्ट्र केला आहे. ते नाराज असल्याने सेनेला रामराम केलाय. बाबर हे मनसेच्या मार्गावर असल्याचे बोलले जात आहे.

बिबट्यानं वनरक्षकांवरच केला जीवघेणा हल्ला...

Last Updated: Monday, March 10, 2014, 21:41

रत्नागिरी तालुक्यातल्या धामणसे गावात दोन वनरक्षकांवर बिबट्यानं हल्ला केलाय. काल गावात बिबट्या आल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी वनविभागाला दिली होती. त्यानंतर वनखात्यामार्फेत बिबट्याचा शोध सुरु होता.

मुलीच्या लग्नाआधीच शेतकऱ्यानं मृत्यूला कवटाळलं

Last Updated: Tuesday, March 11, 2014, 08:37

मराठवाडयात गारपीट लोकांच्या जीवावर उठलीय. आत्तापर्यंत गारपीटीनं २० पेक्षा जास्त बळी घेतलेत. २०० पेक्षा जास्त जनावरं मेलीत. या गारपीटीनं बसलेला मानसिक धक्काही जीवघेणा आहे. हाताशी आलेलं पीक गारपीटीनं नष्ट झालेलं पाहून वैजापूरच्या एका शेतकऱ्यानं पोरीच्या लग्नाच्या आधीच आत्महत्या करुन जीवन संपवल्यानं परिसरालाच धक्का बसलाय.

पवारांच्या ताफ्यावर शेतकऱ्यांचा हल्लाबोल

Last Updated: Monday, March 10, 2014, 20:44

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्याला अवकाळी पावसाने आणि गारपिटीने झोडपलंय. अहमदनगर जिल्ह्यात गारपीटग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार दौऱ्यावर आले होते.

निषेध... गारपिटग्रस्तांची सरकारकडून क्रूर चेष्टा!

Last Updated: Monday, March 10, 2014, 20:23

गारपिटग्रस्त शेतकऱ्यांची राज्य सरकारनं क्रूर चेष्टा केलीय. मराठवाड्यात यंदाच्या दुष्काळामुळे कर्जवसुली थांबवण्यात आली होती. ही बंदी उठवत कर्जवसुली पूर्ववत करण्याचे आदेश देणारा निर्णय राज्य शासनानं घेतलाय.

नाशिकमध्ये भरदिवसा गोळीबार, तरूण ठार

नाशिकमध्ये भरदिवसा गोळीबार, तरूण ठार

Last Updated: Monday, March 10, 2014, 11:28

नाशिकच्या पंचवटी भागात झालेल्या गोळीबारात एका तरूणाचा मृत्यू झाला आहे. गोळीबारात ठार झालेल्या युवकाचं नाव प्रवीण हांडे असं आहे.

अण्णा हजारे उतरणार लोकसभेच्या रिंगणात!

Last Updated: Sunday, March 9, 2014, 20:58

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे शिर्डीचे शिवसेना उमेदवार बबन घोलप आणि उस्मानाबादचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पद्मसिंह पाटील यांच्याविरोधात प्रचार करणार आहेत. भ्रष्ट उमेदवारांना आणि त्यांना संधी देणाऱ्या पक्षांना जागा देणाऱ्या पक्षांना जागा दाखविण्याचा निर्धार अण्णांनी केलाय. अण्णांच्या या निर्धारामुळं निवडणुकीतली रंगत आणखी वाढलीय.