Last Updated: Sunday, June 22, 2014, 15:46
मुंबईकरांना आज पास द्या, असे आदेश रेल्वेनं त्यांच्या स्टाफला दिलेयत. अनेक ठिकाणी आज पास मिळणार नाही, तुम्ही तिकीट काढून जा, अशी उत्तरं देण्यात येत होती.
Last Updated: Sunday, June 22, 2014, 11:17
मुंबईत मान्सून आलाय. पण बरसण्याचा त्याचा मूडच दिसत नाहीय. त्यामुळे मुंबईकरांच्या घामाच्या धारा सुरूच आहेत. त्यामुळे मुंबईकरांचा हा वीकएंड कोरडाच ठरतोय.
Last Updated: Sunday, June 22, 2014, 10:14
बीड मतदारसंघात पोटनिवडणुकीत मुंडे परिवारातील कोणी उमेदवार असेल, तर राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार देणार नाही असं शरद पवार यांनी स्पष्ट केलंय.
Last Updated: Saturday, June 21, 2014, 22:54
भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बीड मतदारसंघात पोटनिवडणुकीत मुंडे परिवारातील कोणी उमेदवार असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार देणार नाही असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलंय.
Last Updated: Saturday, June 21, 2014, 21:31
केंद्र सरकारने केलेल्या रेल्वे भाडीचा फटका फार मोठ्या प्रमाणात सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आहे. या भाडेवाढीविरोधात आज जोरदार आंदोलनं झाली. मुंबईत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जोरदार आंदोलनं झाली. तर काँग्रेसने भाडेवाढीविरोधात सविनय कायदेभंगाची हाक दिलीय.
Last Updated: Saturday, June 21, 2014, 20:36
मुंबईत एलफिन्स्टनच्या नमन टॉवर या इमारतीला लागलेली आग आटोक्यात आली आहे. टॉवरमध्ये अडकलेल्या चार ते पाच जणांना सुखरुपणे बाहेर काढण्यात यश आले आहे.
Last Updated: Saturday, June 21, 2014, 19:05
पोलीस भरतीवेळी मृत्यूमुखी पडलेल्या मृत तरुणांच्या कुटुंबीयांना अजूनही मदत मिळालेली नाही. बिलासाठी घेतलेले पैसे परत करण्यासाठी त्यांच्यावर जमीन विकण्याची वेळ आलीय. हीच व्यथा आहे मृत गहिनीनाथ लटपटेच्या कुटुबीयांची.
Last Updated: Saturday, June 21, 2014, 11:07
मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुरुवारी रात्री साडेतीनच्या सुमारास एका २४ वर्षीय मुलाला भरधाव वेगानं जाणाऱ्या एका गाडीनं उडवल्यानं त्याचा मृत्यू झालाय.
Last Updated: Saturday, June 21, 2014, 08:28
मुंबईच्या माजी महापौर निर्मला सामंत प्रभावळकर यांनी आपली एकुलती एक १९ वर्षाची मुलगी गमावली. पण इतक्या कठीण प्रसंगातही या मातेनं मोठं दातृत्व दाखवलं
Last Updated: Friday, June 20, 2014, 20:06
राज्यातील मुख्यमंत्री बदलाचे वारे जोरात वाहत असातानाच उदयोग मंत्री नारायण राणे यांना मुख्यमंत्री करण्याबाबत काँग्रेसमध्ये एक दबाव गट तयार झालाय. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला नवसंजीवनी देण्यासाठी एक आक्रमक नेतृत्वाची गरज आहे, असा मतप्रवाह काँग्रेसमध्ये आहे.
आणखी >>