Last Updated: Friday, August 17, 2012, 16:28
‘हल्ली कुछ भी कर और फेसबुक पर डाल’ अशी म्हण ज्माला आली आहे. आपल्या मनातील इच्छा, विचार, अनुभव शेअर करण्यासाठी लोक फेसबुकचा जास्त वापर करतात. पण फेसबुकवर ठराविक मर्यादेपेक्षा जास्त लिहिलं तर वाचणार कोण, असा प्रश्न पडतो.