`मल्हार` बरसणार

Last Updated: Wednesday, August 15, 2012, 16:06

ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये मुंबईतल्या कॉलेज तरुणांना लागतात ते ‘मल्हार’चे वेध.. सेंट झेवियर्स कॉलेजमधील मल्हार फेस्टिव म्हणजे समस्त कॉलेज गोईंग युथच्या गळ्यातला ताईत..वेगवेगळ्या संकल्पना, कला, खेळ यांची पंढरी म्हणजे ‘मल्हार’… यावर्षीच्या मल्हारचेही शेड्यूल लवकरच जाहीर होईल.

मोबाइल कॉलिंग लवकरच महागणार

Last Updated: Tuesday, August 14, 2012, 11:49

नवे वर्ष येण्यास आणखी चार महिन्यांचा अवधी असला तरीही मोबाइल कंपन्यांनी दरवाढीची तयारी आतापासूनच सुरू केली आहे. 2013 च्या सुरुवातीला मोबाइल दरात 33 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे.

भारतीय विद्यार्थ्यांने शोधला धुमकेतू

Last Updated: Saturday, August 11, 2012, 17:57

दिल्लीच्या एका मुलाने नवा धुमकेतू शोधून काढला आहे. नासा आणि अंतराळ एजन्सींच्या कागदपत्रांवर आधारीत सोहो वेधशाळेतील डेटाचा आधार घेऊन या मुलाने धुमकेतू शोधला आहे. एल्कन पब्लिक स्कूलमधील १२वीमध्ये शिकत असलेल्या प्रफुल्ल शर्मा याने हा धुमकेतू शोधून काढला आहे.

मंगळावर जीवसृष्टीचे पुरावे?

Last Updated: Friday, August 10, 2012, 20:02

नासाचं ‘क्युरियोसिटी’ रोवर मंगळावरील जीवसृष्टीचे अवशेष दाखवून देईलअसा दावा अमेरकन शास्त्रज्ञांनी केला आहे. ३० वर्षांपूर्वीच हे अवशेष आढळले होते. मात्र यावर क्युरियोसिटी शिक्कामोर्तब करेल.

व्यक्त करा आपल्या भावना... SMSद्वारे!

Last Updated: Sunday, August 5, 2012, 19:46

मैत्री ठरवून होत नाही हाच मैत्रीचा फायदा आहे, मैत्रीला कुठले नियम नाहीत हा मैत्रीचा पहिला कायदा आहे!

ईयर फोन वापराल, तर जेलमध्ये जाल...

Last Updated: Saturday, July 21, 2012, 16:08

२०११ मध्ये वाहन चालवताना मोबाईलवर बोलल्याप्रकरणी ६,४६५ जणांवर कारवाई करण्यात आली. यंदा जून महिन्यापर्यंत ३,४७३ जणांवर अशी कारवाई करण्यात आली.

गुगलची 'मेयर' म्हणतेय... 'याहूsss'

Last Updated: Tuesday, July 17, 2012, 11:57

याहू आणि गुगल या इंटरनेट कंपन्यांमध्ये सुरू असलेलं शीतयुद्ध आता सगळ्यांनाच परिचित झालंय. एकमेकांना धोबीपछाड देण्यासाठी दोन्ही कंपन्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. यातलाच एक भाग म्हणून ‘याहू’नं गुगलच्या मारिसा मेयर हिला आपल्या कंपनीत सामील करून घेतलंय.

आता दररोज पाठवा २०० एसएमएस

Last Updated: Saturday, July 14, 2012, 11:12

दररोज फक्त शंभर एसएमएस पाठवता येतील, या निर्णयाला केराची टोपली दाखवत दिल्ली उच्च न्यायालयाने टेलिकॉम रेग्युलेटरी अथोरिटी ऑफ इंडिया म्हणजेच ‘ट्राय’ला चांगलाच झटका दिलाय. त्यामुळे आता दररोज जास्तीत जास्त २०० एसएमएस पाठवता येणं शक्य झालंय.

डॉ. कलामांवरही 'फेसबूक'ची मोहिनी

Last Updated: Wednesday, July 11, 2012, 16:56

सोशल मीडियाची ताकद सर्वांनाच चक्रावून टाकणारी ठरतेय. अनेकांशी एकाच वेळी संवाद साधण्यासाठी, आपलं म्हणणं मांडण्यासाठी फेसबूक, ट्विटरसारख्या सोशल साईटसचा वापर आता अनेकांना गरजेचा वाटू लागलाय. माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनीही याच मार्गाचा वापर केलाय. त्यांनी लोकांशी संवाद साधण्यासाठी चक्क ‘फेसबूक’ची निवड केलीय.

फेसबुक.. लग्न, शारीरिक संबंध आणि 'तलाक'

Last Updated: Wednesday, July 11, 2012, 13:44

लग्न म्हंटल की विचार केला जातो तो लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज अशा प्रकारामध्ये, पण आता फेसबुक मॅरेज अशीसुद्धा संकल्पना अस्तित्वात आली आहे.