Last Updated: Saturday, May 12, 2012, 23:39
शेअर म्हणजे कंपनीतील आपली भागीदारी..नव्याने सुरू झालेली कंपनी, जनतेला भागीदार करून व्यवसायाला लागणा-या भांडवलाची उभारणी करत असते. त्यासाठी कंपनी बाजारात प्रथमच आणि स्वत:हून शेअर्सची विक्री करत असते.
Last Updated: Saturday, May 12, 2012, 21:06
सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ उपसा जलसिंचन योजनचे पाणी दुष्काळी जत तालुक्याला देण्याऐवजी, हे पाणी तासगावला पळवल्याचे वृत्त 'झी २४ तास' वरून प्रसारित केल्यावर, म्हैसाळ उपसा जलसिंचन विभागाने याची तातडीने दखल घेतली आहे.
Last Updated: Saturday, May 12, 2012, 16:28
मुंबईतले पोलीस अधिका-यांची सुरक्षा भाड्यानं घेतलेल्या बुलेट प्रूफ जॅकेटनं केली जातेय. आरटीआयच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीतून याचा खुलासा झालाय. तर सरकारनं याचा इन्कार केला आहे.
Last Updated: Saturday, May 12, 2012, 13:15
मुंबई महापालिकेनं मुंबईकरांवर वाढीव मालमत्ता कराचा बोजा लादलाय. पण त्याचवेळी महापालिकेनं तब्बल आठ हजार १५ कोटी ८२ लाखांची थकबाकीच वसूल केली नसल्याचं उघड झालंय. मुंबई महापालिकेच्या या कारभारावर मुंबईकर संतप्त आहेत.
Last Updated: Friday, May 11, 2012, 23:46
सावधान! तुम्ही जी औषध घेता त्यात मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला आहे.संसदेच्या स्थायी समितीच्या अहवालात हा धक्कादायक प्रकार उजेडात आलाय.. औषधांना मंजूरी देतांना मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार तर झाला आहे
Last Updated: Friday, May 11, 2012, 00:13
डॉक्टर आणि औषध कंपन्यांत साटेलोटं असल्याची चर्चा नेहमीच होत आलीय, झी 24तासने हा प्रकार सर्वांसमोर आणल्यानंतर या घटनेची मुंबईच्या महापौरांनी गंभीर दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिलेत.
Last Updated: Thursday, May 10, 2012, 16:55
दुष्काळ हा निसर्गनिर्मित नसून मानवनिर्मित असल्याचं मत ज्येष्ठ जलतज्ञ आणि वॉटर बॅंकेचे निर्माते अरूण देशपांडे यांनी व्यक्त केला आहे. पावसाच्या पाण्याचं योग्य नियोजन केल्यास आणि प्रत्येक गावात वॉटर बँक सुरू केल्यास कधीच दुष्काळ भासणार नाही.
Last Updated: Thursday, May 10, 2012, 07:26
Last Updated: Wednesday, May 9, 2012, 23:47
रुग्णांना महागडी औषध लिहून देण्यासाठी डॉक्टरांना या औषध कंपन्यांकडून कमिशन मिळत सल्याची माहिती 'झी 24 तास'ला सूत्रांनी दिली..त्यानंतर सत्य जाणून घेण्यासाठी 'झी 24 तास'ची टीम मुंबईच्या KEM हॉस्पिटलमध्ये पोहोचली.
Last Updated: Tuesday, May 8, 2012, 23:33
अन्न व औषध विभागाच्या पथकाने राणी लक्ष्मीबाई भाजी मंडईतील एका आंब्याच्या आढीवर रविवारी छापा मारला..कारण या आढीतही आंबा पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडचा वापर केला जात होता..
आणखी >>