Last Updated: Wednesday, February 1, 2012, 17:27
सिडनीत भारत - ऑस्ट्रेलिया मध्ये पहिल्या टी-२० आज सुरवात झाली. नाणेफेक जिंकून आज प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय कॅप्टन धोनीने घेतला. सिडनीतील वातावरण पाहता भारतीय बॉलर्सला वातावरणाचा फायदा मिळावा यासाठी भारताने पहिले फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता.