फिफा फुटबॉल : इंग्लंडचं आव्हान जवळपास संपुष्टात

Last Updated: Friday, June 20, 2014, 07:59

उरुग्वेने इंग्लंडला 2-1ने पराभूत करत इंग्लंडचं स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आणलय. चार आठवड्यांपूर्वी गुडघ्यावर सर्जरी झालेल्या सुआरेझने दमदार कमबॅक करत उरुग्वेच्या नावावर पहिल्या विजयाची नोंद केली. तर रुनीने पुन्हा एकदा दोन गोल्डन चान्स गमावले.

नौसेना पाणबुडी दुर्घटना : दोन अधिकाऱ्यांचा मृत्यू

Last Updated: Thursday, February 27, 2014, 15:50

भारतीय नौदलाच्या आयएनएस सिंधुरत्न पाणबुडीला बुधवारी लागलेल्या आगीनंतर बेपत्ता असलेल्या दोन अधिकाऱ्यांचे मृतदेह गुरूवारी सापडलेत. याबाबत नौदलाकडून तसे अधिकृत स्पष्ट करण्यात आले.

सिंधुरत्न पाणबुडीला अपघात, दोघे जखमी

Last Updated: Wednesday, February 26, 2014, 14:58

मुंबई किनारपट्टीजवळ सिंधुरत्न पाणबुडीला अपघात झाल्याचे वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. या अपघातात दोघे जखमी झाल्याचे म्हटले आहे.

लहेर चक्रीवादळाची शक्यता, आंध्र प्रदेश किनारपट्टीवर सतर्कतेचे आदेश

Last Updated: Wednesday, November 27, 2013, 10:53

लहेर चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर सतर्कतेचे आदेश देण्यात आलेत. ऊद्या दुपारपर्यंत हे चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकेल अशी शक्यता वेधशाळेनं व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्यसरकारने या नैसर्गीक आपत्तीचा सामना करण्यासाठी उपाययोजना सुरू केली आहे.

‘ओएसए’वर यशस्वी रोबोटिक सर्जरी!

Last Updated: Thursday, August 1, 2013, 16:53

ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ऐप्निया (ओएसए) ही झोपेत उद्भवणारी समस्या असून यामुळे निद्रितावस्थेत असलेली व्यक्ती शेकडोवेळा श्वासोच्छ्वास बंद करते...

26/11 नंतरही सागरी किनाऱ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष

Last Updated: Wednesday, June 12, 2013, 20:36

रत्नागिरीत भरकटत आलेलं श्री जॉय या बार्जच्या अपघातामागं सरकारी यंत्रणेचा भोंगळ कारभार जबाबदार असल्याचं समोर आलंय. सागरी सुरक्षेचा पर्दाफाश करणारा झी मीडियाचा एक्स्क्लुझिव्ह रिपोर्ट...

कोकण किनारपट्टीत `हाय अलर्ट` घोषित

Last Updated: Thursday, June 6, 2013, 18:25

कोकण किनारपट्टीत ऐन पावसाळ्यात हायअलर्ट घोषित करण्यात आलाय. शस्त्रास्त्रांनी भरलेलं जहाज भारताच्या दिशेनं येत असल्याचा संदेश सुरक्षा यंत्रणांना प्राप्त झाल्यानं संपूर्ण यंत्रणा सज्ज झालीय.

आता भारतीय समुद्रात चीनची घुसखोरी

Last Updated: Tuesday, May 14, 2013, 17:27

लडाखमधून चीनने आपलं सैन्य मागे घेतलं असतानाच भारतीय समुद्री भागांमध्ये चीनने आपलं सैन्य घुसवण्यास सुरूवात केल्याचं दिसून आलं आहे. भारतीय समुद्री तटांनजीक चीनी पाणडुब्या आणि जहाजं वाढू लागली आहेत.

मुंबई किनाऱ्यावर संशयास्पद जहाज

Last Updated: Thursday, April 25, 2013, 22:02

मुंबईच्या समुद्र किना-यापासून अवघ्या २२ किलोमीटर अंतरावर समुद्रात एम. एस. व्ही . युसुफी हे जहाज होतं. एका फोन कॉलमुळेच ते जहाज नौदलाच्या हाती लागलं आणि त्यातील बकऱ्यांचं रहस्य समोर आलं.

पुन्हा झाली मुंबईची रेकी!

Last Updated: Thursday, April 25, 2013, 20:09

बक-यांच्या प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या एम एस व्ही युसुफी जहाजाचं गूढ अजूनही कायम आहे. समुद्रात जप्त केलेल्या या जहाजावरील कर्मचा-यांनी वापरलेले सॅटेलाईट फ़ोन अजूनही पोलिसांच्या हाती लागले नाहीत.

भारतीय तटरक्षक दलात नोकरीची सुवर्णसंधी...

Last Updated: Saturday, March 16, 2013, 08:27

भारतीय तटरक्षक दलामध्ये एकूण सतरा पदं भरण्यात येणार आहे. त्यामुळे तटरक्षक दलात काम करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या तरूणांना नक्कीच सुवर्ण संधी आहे.

आंध्र,तामिळनाडूला चक्रीवादळाचा धोका

Last Updated: Tuesday, October 30, 2012, 20:54

जग सध्या वादळांच्या दहशतीच्या छायेत आहे. अमेरिकेत `सँडी` वादळानं थैमान घातलय. तर भारतातली आंध्र आणि तामिळनाडू ही राज्य नीलम या चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडण्याची चिन्ह आहेत.

सचिन तेंडुलकरला रिप्लेस करणार हृतिक!

Last Updated: Saturday, October 27, 2012, 15:31

अभिनेता हृतिक रोशन रविवारी होणाऱ्या इंडियन ग्रांप्री फॉर्म्युला वन रेसच्या सुरवातीला झेंडा दाखविण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

फिलिपाईन्समध्ये मोठा भूकंप, त्सुनामीचा धोका

Last Updated: Friday, August 31, 2012, 19:02

फिलिपाईन्स बेटांना आज भारतीय वेळेनुसार आज सायंकाळी जोरदार भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.९ इतकी मोजण्यात आल्याचे अमेरिकेच्या भूगर्भ विभागाने दिली आहे.

मुंबई धोक्यात!

Last Updated: Tuesday, June 5, 2012, 08:11

समुद्राच्या वाढत्या जलस्तरामुळे, भारताच्या पश्चिम आणि पूर्व किनारपट्टीवरील काही भाग येत्या ९० वर्षांत बुडण्याची शक्यता आहे. देशातल्या २२० वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनानंतर त्यांनी हा निष्कर्ष मांडलाय. महानगरी मुंबईला हा धोका सर्वाधिक असल्याचंही सांगण्यात येतंय.

सागरी सुरक्षेचे तीनतेरा

Last Updated: Wednesday, April 4, 2012, 09:14

मुंबईवर हल्ला करणारे दहशतवादी सागरी मार्गानं आले होते. मात्र यातूनही प्रशासनानं धडा घेतलेला नाही. सागरी सुरक्षिततेबाबत सुरक्षा यंत्रणा किती सजग आहे याचा प्रत्यय वारंवार येतोय. विरारजवळचा अर्नाळा समुद्रकिनारा म्हणजे याचं मूर्तीमंत उदाहरण ठरलं आहे.

अण्णागिरी नंतर आता फ्लॅश मॉब

Last Updated: Thursday, December 29, 2011, 19:26

नागपुरात एका नागरी संघटनेने अण्णा आणि त्यांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधातल्या लढ्याला समर्पित एका फ्लॅश मॉबचं आयोजन करण्यात आलं आहे. नागपुरातल्या तेलंगखेडी तलाव परिसरात दुपारी ३ ते सांयकाळी ५ वाजपर्यंत हा फ्लॅश मॉब आयोजीत करण्यात आला आहे

सागरी सुरक्षा तपासणी, झी २४ तासच्या डोळ्यांनी

Last Updated: Saturday, November 26, 2011, 14:11

संपूर्ण मुंबईला हादरवणाऱ्या या विध्वंसक दहशतवादी हल्ल्याला तीन वर्ष पूर्ण झाली. सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणं राज्यातल्या प्रत्येक समुद्रकिनाऱ्याची सुरक्षा खरोखरच वाढवण्यात आली का हे तपासून बघण्यासाठी झी चोवीस तासचे पाच प्रमुख प्रतिनिधी पाच महत्त्वाच्या सागरी किनाऱ्यावर जाऊन वस्तुस्थिती पाहण्यासाठी निघाले.

मालाड to मरीन ड्राईव्ह सागरीमार्ग

Last Updated: Wednesday, October 26, 2011, 05:03

मालाड ते मरीन ड्राईव्हपर्यंत (सागरीकिनारा रस्ता) कोस्टल रोड तयार करण्यात येणार आहे. यासाठी सुमारे सहा हजार रुपये कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याचे आयुक्त सुबोध कुमार यांनी सांगितले.