Last Updated: Tuesday, May 20, 2014, 20:54
नमिता सबनीस, स्वरा कुलकर्णी आणि अर्शिया बांगेरा या तीन शाळकरी मुलींच्या `व्हेनम` या रॉक बँडची जादू २४ मे पुणेकरांना ऐकता येणार आहे.
Last Updated: Tuesday, February 25, 2014, 15:19
शाळेतले दोघे शिक्षक मुलींची छेड काढतात या आरोपावरून चेअरमनला जाब विचारायला गेलेल्या पालकांवर संस्थाध्यक्ष प्रभाकर पाटील यांनी रिव्हॉल्व्हर रोखल्याची खळबळजनक घटना घडलीय.
Last Updated: Saturday, February 8, 2014, 16:03
मुंबई पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जागेश्वरी येथे भरदिवसा शाळेजवळून दोन विद्यार्थीनींना रिक्षात ओढून कोंबले. त्यानंतर दोघींवर सामूहिक बलात्कार करण्यात आलाय. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आले असून एक फरार आहे.
Last Updated: Thursday, December 19, 2013, 12:14
चंद्रपूर शहरात एक खळबळजनक घटना घडली. एका अल्पवयीन शाळकरी मुलीचं शाळेसमोरूनच एका वाहनातून पाच तरुणांनी अपहरण केलं आणि तिचा चालत्या गाडीतच विनयभंग करत तिला चंद्रपूर-नागपूर महामार्गावरच्या भद्रावती शहराजवळच्या एका मंदिराजवळ गाडीतून फेकून दिलं.
Last Updated: Sunday, September 29, 2013, 19:51
मुंबईत छेडछाडीच्या घटना वाढत असताना शाळेतल्या विद्यार्थीनींवर होणारे लैंगिक अत्याचार आणि छेडछाडीचे प्रमाणदेखील वाढत चाललंय.
Last Updated: Wednesday, September 4, 2013, 10:22
मुंबई आणि दिल्लीसह नागपूर सारख्या शहरात महिलांवर अत्याचाराच्या घटना वाढताहेत. पीडितांमध्ये शाळांमधल्या विद्यार्थिनींचं प्रमाण अधिक आहे. मात्र या प्रकारांना आळा घालण्यासाठी नागपूर पोलिसांनी एक कौतुकास्पद युक्ती लढवलीय.
Last Updated: Monday, September 2, 2013, 19:09
अभिनेत्री बनण्यासाठी घरातून पळून जाणा-या तरुणीची कथा तुम्ही अनेक चित्रपटातून बघितली असेल. पण जेव्हा ही कथा वास्तवात घडते तेव्हा काय होतं याचा अनुभव औरंगाबादच्या रेल्वे पोलीसांनी घेतलाय.
Last Updated: Monday, February 4, 2013, 16:06
मुंबई महापालिका शाळांमध्ये शिकणा-या मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी कराटेचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
Last Updated: Thursday, December 27, 2012, 16:05
नाशिकमध्ये सुरगाणा तालुक्यातल्या पळसाणा आश्रमशाळेतल्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे.
Last Updated: Wednesday, August 15, 2012, 20:20
जालंधरमध्ये सोशल नेटवर्कींगमुळे विद्यार्थीनीला आपला जीव गमवावा लागला आहे. काही मित्र फेसबुकवर त्रासदायक एसएमएस करीत असल्याने त्रस्त झालेल्या एका विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
Last Updated: Wednesday, March 28, 2012, 13:01
म्हैसूरमध्ये एका १२ वर्षीय मुलीला परिक्षेत कमी गुण मिळाल्याने तिच्या वडिलांनी तिला भीक मागायला भाग पाडल्याची एक धक्कादायक घटना घडली. वरिष्ठ लॅब टेक्निशियन म्हणून काम करणाऱ्या प्रकाश स्वामींनी आपल्या सातवीतील मुलीने परिक्षेत खराब कामगिरी केल्यामुळे शाळेच्या गणवेशात मंदिराच्या बाहेर भिक मागायला बसवलं.
आणखी >>